शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य (90) यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं.
पुण्यातील एक हॉस्पिलटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.  अनेक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता, तसेच तुरुंगवासही भोगला होता. शालेय जीवनात त्यांनी चले जाव चळवळीत भाग घेतला होता. याशिवाय गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कच्छ सत्याग्रह अशा काही आंदोलनात त्यांचा सहभाग होता. आणीबाणीच्या काळात ते 19 महिने कारावासात होते.  2016साली ही त्यांनी शिक्षण हक्कासाठी झालेल्या आंदोलनात भाग घेतला होता.
भाई वैद्य यांची साहित्य संपदा विपुल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...