सोमवार, २४ मे, २०२१

मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा इतिहास - वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

१. जनार्दन एकनाथ I खांब दिला भागवत II ---- झालासे कळस I भजन करा सावकाश II तुका २. धर्माचे पाळण I करणे पाषाण खंडन II हेच आम्हा करणे काम I बीज वाढवावे नाम या कार्यासाठीच आमचा अवतार आहे असे कोणते संत म्हणतात. संत तुकाराम ३. कोणी संत तुकारामांना स्वप्नात येऊन रामकृष्णहरी मंत्र दिला? बाबाजी चैतन्यांनी ४. संत तुकारामाच्या गाथेत्त किती अभंग रचना आहे? पाच हजार ५. संत तुकाराम सदेह -------- गेले अशी भाविक लोकांची कल्पना आहे. वैकुंठास ६. संत तुकारामांना स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्यांनी कोणता मंत्र दिला? रामकृष्णहरी आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्यानंतर संत तुकाराम किती दिवस इंद्रायणी काठी शिळेवर अन्नपान्याशिवाय होते ? 13 दिवस ७. संत तुकारामास गुरुपदेश कोठे झाला? ओतूर ८. संत तुकारामाचे मन संसारातून उद्विग्न झाल्यानंतर ते कोठे एकांतात भजन-कीर्तन करू लागले? भंडारा डोंगरावर ९. संत तुकारामाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? जिजाई १०. शतकोटी अभंग रचना पूर्ण करण्याची आज्ञा कोणत्या संताने संत तुकारामांना दिली? संत नामदेव ११. जोडूनिया धन उत्तम धन उत्तम व्यवहारे I ----- व्यवहारे वेच करी II उदास १२. सुख पाहता जवापाडे I दु:ख पर्वाता एवढे II ही रचना कोणाची आहे? संत तुकाराम १३. संत तुकारामांनी आयुष्यभर लोकांना -----शिकवण दिली. भक्तिमार्गाची १४. फु बाई फु फुगडी फु हे भारुड कुणाचे आहे? संत तुकाराम १५. सुश्लोक वामनाचा प्रसिद्ध -------------तुकयाची I अभंगवाणी १६. सकळ तीर्थाचे माहेर I -------निर्विकार I होतो नामाचा गजर II भूवैकुंठ १७. वारकरी संतांनी भागवत धर्माचे मंदिर उभारल्यावर त्यात महाराष्ट्रधर्म या दैवताची नीट मूर्ती घडवून कोणी तिची आराधना केली? समर्थ रामदासांनी १८. संत तुकारामाच्या अभंगाचे लेखन कोणी केले? गंगारामबुवा माराळ व संताजी तेली जगनाडे १९. तुकाराम भक्तीतून कोणत्या संतास काव्य स्फुरले ? संत निळोबा २०. तुकाराम गाथेत रामेश्वर भटाचे किती अभंग आहेत? पाच २१. संत तुकारामाच्या धाकट्या भावाचे नाव काय होते? कान्होबा २२. समर्थ रामदासांनी सुमारे किती मठांची स्थापना केली? १८०० २३. समर्थ रामदासांचे वास्तव्य कोठे असे ? चाफळ २४. समर्थ रामदासांना कोणाचा अनुग्रह झाला होता? श्रीरामचंद्रांचा २५.समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1608 २६. शिव काळामध्ये पुढीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले? संत तुकाराम व संत रामदास २७. समर्थ रामदासाचे मूळ नाव काय होते ? नारायण २८. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय होते? नारायण सूर्याजीपंत ठोसर २९. समर्थ रामदासांचे मूळ गाव कोणते? जांब, जि. जालना ३०. श्रीरामाची उपासना कोणता संप्रदाय करतो? समर्थ संप्रदाय ३१. भर लग्न समारंभातून कोणत्या संताने पलायन केले होते? समर्थ रामदास ३२. समर्थ रामदासांचे ग्रंथ लेखनाचे मुख्यत्वे प्रेरणास्थान -----आहे. भगवतगीता ३३. करुणाष्टके हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास ३४. अनुदिन अनुतापे तापलो रामराया I परमदीन दयाला नीरसी मोहमाया या काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ३५. सोळा लघुकाव्य कोणी रचिली? समर्थ रामदास ३६. चौदा ओवी शतके मध्ये किती ओवी संख्या आहे? 1400 ३७. समर्थ रामदासांचे रामायण किती कांडाचे आहे? दोन ३८. समर्थ रामदासांनी कोणत्या वृतांत रचना केली? भुजंगप्रयात वृत्त ३९. समर्थ रामदासानी किती स्फुट प्रकरणे लिहिली? 69 ४०. भारतातील तीर्थक्षेत्र काशीला------ मानले जाते? आनंदवनभुवन ४१. अस्मानी- सुलतानी हा शब्द कोणाच्या सहित्यातून आला? समर्थ रामदास ४२. समर्थ रामदसांनी मारुती वंदनपर ------स्तोत्रे रचना केलेली आहे. भीमरूपी ४३. दासबोध व ------हे ग्रंथ समर्थाच्या प्रतिभेची रुपे दोन विशेष अपत्ये मानली जातात. मनाचे श्लोक ४४. मनाच्या श्लोकाची संख्या किती आहे? 205 ४५. मनाच्या श्लोकाचे दूसरे नाव काय आहे? मनोबोध ४६. समर्थ रामदास यांनी दासबोधात अध्याया ऐवजी -----असे म्हटले. दशक ४७. सामर्थ्य आहे चळवळीचे I जो जो करील तयाचे I परंतु येथे भगवंताचे I अधिष्ठान पाहिजे II प्रस्तुत काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ४८. कोणत्या कविचा उल्लेख रा. श्री. जोग यांनी "अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी" असे केले आहे? *कवी मुक्तेश्वर* ४९. कवी मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या ----चा मुलगा होता.*बहिनीचा* ५०. कवी मुक्तेश्वर यांचे आडनाव काय होते? *मुदगल* ५१. कवी मुक्तेश्वर याने त्याच्या काव्यात ठिकठिकाणी केलेला 'लीलाविश्वंभरा' चा उल्लेख--------- प्रतिपादक वाटतो. *श्रीदत्तात्रेयाचा* ५२. कवी मुक्तेश्वर याने महाभारताची आदी, सभा, वन,---------आणि सौप्तिक ही पाच पर्वे लिहिली. *विराट* ५३. कलाकवी ही उपाधी कोणत्या कवीस लावली जाते? *कवी मुक्तेश्वर* समर्थ रामदासांनी कोणत्या ग्रंथात श्री रामाची करुणा भाकली आहे? *करुणाष्टक* ५५. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास ५६. 'दासबोध' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे *समर्थ रामदास* ५७. मुर्खाचे लक्षणे हे प्रकरण कोणत्या ग्रंथातील आहे?*दासबोध* ५८. कोणत्या संप्रदायाने बलोपासना व रामोपासना याला महत्व दिले? *समर्थ संप्रदाय* ५९. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? * सज्जनगड* ६०. आदी प्रपंच करावा नेटका I मग लागावे परमार्थ विवेका II अशी ऐहिकवादी भूमिका कोणत्या संतांची होती? * समर्थ रामदास* ६१. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते ?*नारायण सूर्याजीपंत ठोसर* ५४. समर्थ रामदासांनी कोणत्या ग्रंथात श्री रामाची करुणा भाकली आहे? *करुणाष्टक* ५५. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास ५६. 'दासबोध' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे ? समर्थ रामदास* ५७. मुर्खाचे लक्षणे हे प्रकरण कोणत्या ग्रंथातील आहे?*दासबोध* ५८. कोणत्या संप्रदायाने बलोपासना व रामोपासना याला महत्व दिले? *समर्थ संप्रदाय* ५९. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? * सज्जनगड* ६०. आदी प्रपंच करावा नेटका I मग लागावे परमार्थ विवेका II अशी ऐहिकवादी भूमिका कोणत्या संतांची होती? * समर्थ रामदास* ६१. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते ?*नारायण सूर्याजीपंत ठोसर* ६२. मनाच्या श्लोकांची संख्या किती आहे? *१२५* ६३. संत एकनाथा प्रमाणे मुक्तेश्वर ---- होता. *दत्तोपासक* ६४. 'शुकरंभासंवाद' हा ग्रंथ कोणी लिहिला? *कवी मुक्तेश्वर* ६५. 'निगमसार' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? * कवी वामन पंडित* ६६. कृष्ण भक्तिपर पंचसुधा ही प्रकरणे कोणत्या कवीने लिहीली * कवी वामन पंडित* ६७. 'यथार्थदिपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला? *कवी वामन पंडित* ६८. कवी मुक्तेश्वर हा कोणत्या संताचा नातू होता? *संत एकनाथ* ६९. 'नल दमयंती स्वयंवर' हे आख्यान काव्य कुणाचे आहे? *रघुनाथ पंडित* ७०. 'मनाचे श्लोक' समर्थ रामदासांनी कोणत्या वृत्तात लिहिले? * भुजंगप्रयात* ७१. कवी मुक्तेश्वरांच्या श्लोकबद्ध रामायणाची श्लोक संख्या किती आहे? *६६१* ७२. 'गर्जु हरीचे पोवाडे' कोणत्या संताच्या कवितेचे ध्येय होते? *संत तुकाराम* ७३. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे कोणी म्हटले आहे? *संत तुकाराम* ७४. "यारे सारे लहान थोर I याति भलते ---- नर II *नारी* ७५. असत्याशी मन केले ग्वाही I नाही मानिले बहुमता II हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत? *संत तुकाराम* ७६. संत बहिणाबाई कोणत्या संताची शिष्या होती? *संत तुकाराम* ७७. कटाव आणि फटके लिहिणारा शाहीर कोण होता? * अनंत फंदी* ७८. पानिपतच्या बख़रीचे लेखन कोणाच्या आज्ञेवरुन झाले? गोपिकाबाई ७९. रचना काळाच्या दृष्टीने सर्वात जुनी बखर कोणती? *महिकावतीची बखर* ८०.------- हा काव्यप्रकार वीररस प्रधान होता? *पोवाड़ा* ८१. कोणत्या कविचा उल्लेख रा. श्री. जोग यांनी "अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी" असे केले आहे? *कवी मुक्तेश्वर* ८२. कवी मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या ----चा मुलगा होता. *बहिनीचा* ८३. कवी मुक्तेश्वर यांचे आडनाव काय होते? *मुदगल* ८४. कवी मुक्तेश्वर याने त्याच्या काव्यात ठिकठिकाणी केलेला 'लीलाविश्वंभरा' चा उल्लेख--------- प्रतिपादक वाटतो. *श्रीदत्तात्रेयाचा* ८५. कवी मुक्तेश्वर याने महाभारताची आदी, सभा, वन,---------आणि सौप्तिक ही पाच पर्वे लिहिली. *विराट* ८६. कलाकवी ही उपाधी कोणत्या कवीस लावली जाते? *कवी मुक्तेश्वर* ८७. समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1608 ८८. शिव काळामध्ये पुढीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले? संत तुकाराम व संत रामदास ८९. समर्थ रामदासाचे मूळ नाव काय होते ? नारायण ९०. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय होते? नारायण सूर्याजीपंत ठोसर ९१. समर्थ रामदासांचे मूळ गाव कोणते? जांब,जि. जालना ९२. श्रीरामाची उपासना कोणता संप्रदाय करतो?समर्थ संप्रदाय ९३.भर लग्न समारंभातून कोणत्या संताने पलायन केले होते? समर्थ रामदास ९४. समर्थ रामदासांचे ग्रंथ लेखनाचे मुख्यत्वे प्रेरणास्थान -----आहे. भगवतगीता ९५. करुणाष्टके हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास ९६. अनुदिन अनुतापे तापलो रामराया I परमदीन दयाला नीरसी मोहमाया या काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ९७.सोळा लघुकाव्य कोणी रचिली? समर्थ रामदास ९८.चौदा ओवी शतके मध्ये किती ओवी संख्या आहे?1400 ९९. समर्थ रामदासांचे रामायण किती कांडाचे आहे? दोन १००. समर्थ रामदासांनी कोणत्या वृतांत रचना केली? भुजंगप्रयात वृत्त १०२.समर्थ रामदासानी किती स्फुट प्रकरणे लिहिली? 69 १०३. भारतातील तीर्थक्षेत्र काशीला------ मानले जाते? आनंदवनभुवन १०४.अस्मानी- सुलतानी हा शब्द कोणाच्या सहित्यातून आला? समर्थ रामदास १०५. समर्थ रामदसांनी मारुती वंदनपर ------स्तोत्रे रचना केलेली आहे. भीमरूपी १०६.दासबोध व ------हे ग्रंथ समर्थाच्या प्रतिभेची रुपे दोन विशेष अपत्ये मानली जातात. मनाचे श्लोक १०७.मनाच्या श्लोकाची संख्या किती आहे? 205 १०८. मनाच्या श्लोकाचे दूसरे नाव काय आहे? मनोबोध १०९. समर्थ रामदास यांनी दासबोधात अध्याया ऐवजी ----असे म्हटले. दशक ११०.सामर्थ्य आहे चळवळीचे I जो जो करील तयाचे I परंतु येथे भगवंताचे I अधिष्ठान पाहिजे II प्रस्तुत काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास १११. भाऊसाहेबांच्या बख़रीचे लेखक कोण आहेत? कृष्णाजी शामराव ११२.

गुरुवार, २० मे, २०२१

गाथासप्तशती विषयी

साहित्याशिल्प -वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

साहित्यशिल्प मराठी SL सत्र – II वस्तुनिष्ठ प्रश्न १. व्यंकटेश माडगूळकरांची झेल्या ही कथा कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे? माणदेशी माणसं २. झेल्या या कथेतील शिक्षक कोणत्या गावी शिक्षक होते? निंबवडे ३. मराठी दुसरीच्या वर्गात किती मूले होती? बारा ४. झेल्याच्या खिश्यात काय होते? चिचा ५. झेल्याचे पूर्ण नाव होते? जालिंदर एकनाथ लोहार ६. झेल्या कोणाविषयी नाना प्रश्न गुरुजीला विचारीत असे? सुभाषबाबू व नाना पाटीलांविषयी ७. १९८३ साली अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? व्यंकटेश माडगूळकर ८. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला? बनगरवाडी ९. हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह कुणाचा व्यंकटेश माडगूळकर आहे? व्यंकटेश माडगूळकर १०. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? सत्तांतर ११. महात्मा गांधींच्या हत्येनंतर कोणती कादंबरी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिली? वावटळ १२. नागझिरा हस व्यंकटेश माडगूळकर यांचे ------------आहे. प्रवासवर्णन १३. माकडांच्या जीवनावरील ----------ही राजकीय कादंबरी आहे. सत्तांतर १४. माणदेशी माणसं हे ----------पुस्तक आहे. व्यक्तिचित्रणात्मक १५. तू वेडा कुंभार व सती हे नाटके --------------यांची आहेत. व्यंकटेश माडगूळकर १६. व्यंकटेश माडगूळकर यांना महिन्याकाठी किती रुपये पगार मिळत होता? पंचवीस रुपये १७. तालुक्याच्या गावी जाऊन सळई तापवून झेल्या कोणाच्या डोळ्यात खुपसणार होता? फौजदाराच्या १८. कैलास सत्यार्थी हे कोणत्या चळवळीचे संस्थापक होते? बचपन बचाओ आंदोलन १९. कोणाच्या प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर बालमजुरीच्या विरोधात कायदे करण्यात आले? कैलास सत्यार्थी २०. सत्यार्थी यांनी एका अशा जगाचे स्वप्न पहिले आहे जिथे प्रत्येक ------ हे स्वतंत्र, सुरक्षित आणि निरोगी असेल, जिथे प्रत्येक बालकाला परिपूर्ण बालपण जगता येईल. मूल २१. ‘हिरवे पान’ हा लेखसंग्रह कुणाचा आहे? संकल्प गुर्जर २२. केशवकुमार या टोपण नावाने कुणी काव्यलेखन केले? प्रल्हाद केशव अत्रे २३. मी कसा झालो? हे आत्मचरित्र कुणाचे आहे? प्रल्हाद केशव अत्रे २४. केशवकुमार यांचा --------------- हा विडंबन कवितासंग्रह आहे. झेंडूची फुले २५. प्र.के. अत्रेंच्या कोणत्या चित्रपटास राष्ट्रपती पदक मिळाले होते? श्यामची आई २६. रंजन गर्गे यांच्या -----पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. गिर्यारोहण रम्य साहस २७. 'सये तुझे डोळे' ही कथा कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे?जॉन आणि अंजिरी पक्षी २८. भानखेडा या गावात ----- फोडण्याचे काम चालते. बिबे २९. कवयित्री सुचिता खल्लाळ यांची ----ही कविता आहे.तलब 3०. राम शेवडीकर -------दैनिकाचे संस्थापक संपादक आहेत.दै. उद्याचा मराठवाडा ३१. मंगळ कुजबुजला ही वैज्ञानिक कथा कोणत्या दिवाळी विशेषांकातून घेतलेली आहे? अनामिका 32. डॉ. निखिल यांना २०२५ चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयात मिळालेले होते? परग्रहावरील जैव रसायनशास्त्र ३३. कोणत्या एजन्सीच्या सहकार्याने भारत हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा होता? स्पेस ३४. ईद ही कथा कोणत्या स्फुट लेखातील आहे? आठवणी जुन्या शब्द नवे ३५. आता कंबर बांधुनीच कवने -----तो बसे. पाडावया ३६. त्याचे काव्यलेखन ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? झेंडूची फूले ३७. झेंडूची फूले हा अत्रेंचा --------काव्यसंग्रह आहे. विडंबन ३८. ----- येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्र. के. अत्रे होते. नाशिक ३९. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी हे ---,सूर्य, तारे होते तिच्याच पाठी चंद्र ४०. स्वेदगंगा या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? विंदा करंदीकर ४१. हसतोस काय बाबा, तू -------बुढ्ढा तयांना विचार ज्यांची उद्या असेल साठी ४२. पु.शि. रेगे यांनी लिलीची फूले ही कविता ----काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. हिमसेक ४३. नाकेबंदी हा कवितासंग्रह कोणाचा आहे? ज.वि. पवार ४४. तू झालास ---समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत मूक ४५. तुझ्या

साहित्यसरिता- वस्तुनिष्ठ प्रश्न

साहित्यसरिता मराठी SL वस्तुनिष्ठ प्रश्न - सत्र - चौथे 1. महाराष्ट्रातील २००० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारा आद्य ग्रंथ कोणता आहे? *गाथा सप्तशती* 2. गाथा सप्तशतीमधील गाथांचे संकलन कोणाच्या आज्ञेवरून झालेले आहे? *राजा हाल सातवाहन* 3. समर्थांनी पाडलेल्या पाऊल वाटेने नंतर -------–जाता येते. *दुर्बलांनाही* 4. 'दीनमित्र' या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर यांच्या मृत्यूनंतर कोणी केले? * डॉ. मुकुंदराव पाटील* 5. कोणत्या साप्ताहिकाने सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला? *दीनमित्र* 6. 'हिंदू आणि ब्राह्मण' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?* डॉ. मुकुंदराव पाटील* 7. 'तोबा तोबा' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? * डॉ. मुकुंदराव पाटील* 8. कृष्णराव भालेकर यांच्या मुलास कोणी दत्तक घेतले होते? *लक्ष्मीबाई पाटील* 9. 'देशभक्त लीलासार' हे खंडकाव्य कोणी लिहिले?*डॉ. मुकुंदराव पाटील* 10. दिनमित्रमधून मुकुंदराव पाटीलांच्या कोणत्या दोन नाटकाचे लेखन झाले? *राक्षसगण व हेडमिस्ट्रेस* 11. कोणत्या चित्रपटाची कथा डॉ. मुकुंदराव पाटील यांनी लिहिली होती? *पतीचा पाठलाग* 12. डॉ. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रमधून सुमारे -------अग्रलेख लिहिले.*२७५०*

शुक्रवार, ७ मे, २०२१

नजर-कविता

 नजरेत आहे कारुण्य तुझ्या बुद्धाच्या डोळ्यातील

 सौंदर्य तर मावूच शकत नाही कोणत्याही शब्दात

 क्षमता अपरंपार सर्वांना समजून घेण्याची तुझी 

हास्य ओठात तुझ्या तृप्त धरेचं

तू असच हसत रहा, रचित रहा

तुझ्या असल्या-हसन्यानेच

फीकी पडतील महाकाव्ये..

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...