गुरुवार, २० मे, २०२१

साहित्यसरिता- वस्तुनिष्ठ प्रश्न

साहित्यसरिता मराठी SL वस्तुनिष्ठ प्रश्न - सत्र - चौथे 1. महाराष्ट्रातील २००० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारा आद्य ग्रंथ कोणता आहे? *गाथा सप्तशती* 2. गाथा सप्तशतीमधील गाथांचे संकलन कोणाच्या आज्ञेवरून झालेले आहे? *राजा हाल सातवाहन* 3. समर्थांनी पाडलेल्या पाऊल वाटेने नंतर -------–जाता येते. *दुर्बलांनाही* 4. 'दीनमित्र' या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर यांच्या मृत्यूनंतर कोणी केले? * डॉ. मुकुंदराव पाटील* 5. कोणत्या साप्ताहिकाने सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला? *दीनमित्र* 6. 'हिंदू आणि ब्राह्मण' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?* डॉ. मुकुंदराव पाटील* 7. 'तोबा तोबा' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? * डॉ. मुकुंदराव पाटील* 8. कृष्णराव भालेकर यांच्या मुलास कोणी दत्तक घेतले होते? *लक्ष्मीबाई पाटील* 9. 'देशभक्त लीलासार' हे खंडकाव्य कोणी लिहिले?*डॉ. मुकुंदराव पाटील* 10. दिनमित्रमधून मुकुंदराव पाटीलांच्या कोणत्या दोन नाटकाचे लेखन झाले? *राक्षसगण व हेडमिस्ट्रेस* 11. कोणत्या चित्रपटाची कथा डॉ. मुकुंदराव पाटील यांनी लिहिली होती? *पतीचा पाठलाग* 12. डॉ. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रमधून सुमारे -------अग्रलेख लिहिले.*२७५०*

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

सर मी पूर्ण केली आहे अनुप्रिया wavhale

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...