सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

सत्र - पाचवे BA वस्तुनिष्ठ प्रश्न

1.ताटीचे अभंग कोणत्या संत कवयित्रीने लिहिले? संत मुक्ताबाई 2. अवघ्या संत मंडळाची परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या संताकडे होती? संत मुक्ताबाई 3. 'संत वाटिकेतील जाईची वेल' असा उल्लेख -------या संत कवयित्रीचा केला जातो? संत जनाबाई 4. महाराष्ट्रातील-------- येथून महात्मा बसवेश्वरांच्या कारकिर्दीचा आरंभ झाला? कपिलधार 5. लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून खालीलपैकी यांचा उल्लेख केला जातो महात्मा बसवेश्वर 6. भारुड हा काव्यप्रकार खऱ्या अर्थाने -----यांनी लोकप्रिय केला? संत एकनाथ 7. 'नको-देवराया अंत आता पाहू' अशी आर्त हाक कोणत्या संत कवयित्रीने दिली? संत कान्होपात्रा 8. 'सह्याद्रीवर्णन' या ग्रंथातून यांचे चरित्र साकारले आहे? श्री दत्तात्रेय प्रभू 9. मराठीतील पहिला पद्य ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो? विवेकसिंधु 10. हरी आणि हर यांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून या देवतेची उपासना वारकरी सांप्रदायिक करतात? श्री विठ्ठल 11. 'चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी' ही विराणी या संताने लिहिली? संत ज्ञानेश्वर 12. 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' अशी घोषणा कोणत्या संताने केली? संत नामदेव 13. श्रीकृष्णाचे पाचवे अवतार म्हणून यांचा उल्लेख केला जातो? श्री चक्रधर स्वामी 14. कोणत्या राजाने सोनटक्का देण्याचे प्रलोभन दाखवून 'रुक्मिणीस्वयंवर' या ग्रंथावर हक्क सांगितला? राजा रामदेवराय यादव 15. 'सावता सागर प्रेमाचा आगर' अशा शब्दात सावता माळ्याचा गौरव कोणत्या संताने केला? संत नामदेव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...