बुधवार, १० मार्च, २०२१

निवडक मराठी गद्य V- सराव

Tutorial questions १) छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायकास पत्राद्वारे कर्तव्याची जाणीव कशाप्रकारे करून दिले आहे ते लिहा. २) बखर कार मल्हार रामराव चिटणीस यांनी दुतांचे अचारसहिता कशाप्रकारे बखरीतून मांडली ते लिहा. ३)स्वामी विवेकानंद यांनी धर्म आणि विज्ञान यांची जोड कशा प्रकारे विशद केली ते धर्म आणि विज्ञान पाठाच्या आधारे लिहा. ४) आ. ह. साळुंखे यांनी प्रा. श्रीनिवास दीक्षित यांनी घेतलेल्या आक्षेपाला कसे उत्तर दिले विशद करा. ५) आदिवासी समाजाला शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या यातायतीचे वास्तव चित्रण 'शिक्षणाच्या प्रवाहात' या पाठातून कसे व्यक्त होते ते लिहा. ६) आपल्या स्व-कथनातून डॉ. अभय बंग यांनी हृदय रोगाची कारणे व त्याच्या निराकरणासाठी सांगितलेल्या बाबींचा परामर्श घ्या. ७) इंद्रजित भालेराव यांनी कृषी संस्कृतीतील सांगितलेले अनुभव तुमच्या शब्दात लिहा. ८) गंगाप्रसाद अग्रवाल यांचे कार्य थोडक्यात लिहा. वस्तुनिष्ठ प्रश्न १.छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी विनायकास पत्र केव्हा लिहिले? १८ जानेवारी १६७५ २. मामले प्रभावळीचा सुभेदार यास आरमाराचा ऐवज व गल्ला कोणाकडे पोहोचता करायचा होता? दौलतखान व दर्यासारंग ३.------ म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो ?या उपरी तरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंती देविला असे तो देवितील. ब्राह्मण ४. जिवाजी विनायकाचा पत्र हा पत्र उतारा यातून घेतला आहे? शिवकालीन पत्र सार संग्रह खंड 1 ५. दूत म्हणजे राजा याचे तुम्ही------- होत. नेत्र ६. छत्रपती शिवाजी मल्हार रामरावास सन्मानाने काय संबोधित असत? पुरातन सेवक ७. मल्हार रामराव यांचा पणजोबाचे नाव काय होते? चिटणीस खंडो बल्लाळ ८. मराठ्यांच्या राजनीतीचे विवेचन करणारा कोणता ग्रंथ मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिला? राजनीती ९. दूताची निसृष्टार्थ मितार्थ व ------ असे तीन प्रकार. शासनवाहक १०.दुताने एकटेच निद्रा करावी व स्त्रियांचा संग करू नये व-------ही करुं नये. मद्यपान ११. मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या सात ग्रंथाच्या लेखनाला--------- म्हणून संबोधले जाते. सप्त प्रकरणात्मक बखरी १२. धर्मामुळे येणारे कर्मकांड आणि------- दूर व्हावयास हव्यात. अंधश्रद्धा १३. शोध स्वामी विवेकानंदाचा कोणी लिहिला? दत्तप्रसाद दाभोळकर १४. पुढील ग्रंथ दत्तप्रसाद दाभोळकर यांचे आहेत? A. विज्ञानेश्वरी B. तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय C. प्रकाशवाटा D. वरील सर्वच १५.पुणे मराठी ग्रंथालयाने दत्तप्रसाद दाभोळकर यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे? साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार १६. छाया हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? दत्तप्रसाद दाभोळकर दत्तप्रसाद दाभोळकर यांना औद्योगिक संशोधनाचा कोणता पुरस्कार मिळाला आहे? फाय फाउंडेशन पुरस्कार १७. विज्ञान तुमचे व माझे ------अस्तित्व नाकारते. शाश्वत १८. रामराजे आत्राम यांचे उघड़ा दरवाजा हे-------आहे. आत्मचरित्र १९.पुढीलपैकी लेखक हे आदिवासी, वंचितांच्या प्रश्नावर लेखन करणारे आहेत. रामराजे आत्राम २०. मसनवटा हा कथासंग्रह कोणाचा आहे? रामराजे आत्राम २१. माझी माँ ------होती. अक्षरांची अन तिची कधी भेट झालीच नव्हती. अनाडीच २२.लेखक रामराजे आत्राम कोठे शाळा शिकले? मेहकर २३. शाळेतला पहिला दिवस होता. मास्तरानं ----------- येथून सुरुवात केली. ओनामा सिंधम २४.वैदिक परंपरेची घमेंड वेचा कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे? *आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल!* २५. भारतीय वैदिक आणि अवैदिक संस्कृतीमध्ये सतत ------- दिसून येतो. *संघर्ष* २६. 'चार्वाकदर्शन' हा ग्रंथ कोणाचा आहे? *आ. ह. साळुंखे* २७. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी कुणाच्या आक्षेपांना उत्तर दिले? *प्रा. श्रीनिवास दीक्षित* २८. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी -------साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. *विचारवेध* २९. अनुभवाच्या रसायनातून 'मी' आणि 'माझे' काढून टाका. जे उरेल ते ------ होय. मी ते अनुभवले आहे. *निर्वाण* ३०. या भारत देशाची घटना एका महामानवाने देशाच्या सच्च्या भक्तानं म्हणजे ----------यांनी लिहिली होती. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ३१. महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर व महाराष्ट्र महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? *डॉ. शिवाजीराव निलंगेकर* ३२. महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक कोण होते? *गोविंदराव फाटे* ३३. अभय बंग हे ----या वैद्यकीय संशोधन संस्थेचे संस्थापक आहेत. *सर्च* ३४. गडचिरोली जिल्हा---------- आंदोलन सामान्य जनतेला सोबत घेऊन अभय बंग यांनी यशस्वी केले. *दारूमुक्ती* ३५. आदिवासी समाजाच्या कुपोषणावर व नवजात अर्भकाच्या मृत्यूवर अभय बंग यांचा -------- नावाचा शोधनिबंध खूप गाजला. *कोवळी पानगळ* ३६. डॉ. अभय बंग यांचे संशोधनपर लेख कोणत्या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकातून प्रसिद्ध झाले? *द लॅनसेट* ३७. डॉ अभय बंग यांना कोणते पुरस्कार मिळाले? * पद्मश्री व महाराष्ट्र भूषण पुरस्कार* ३८. माझा साक्षात्कारी हृदयरोग हे -------आहे. *स्वकथन* ३९. काळाची------- समजली म्हणजे आपली पाऊल बेताल होत नाहीत. *लय* ४०. अभय बंग सर्वांना कोणती शुभेच्छा देऊ इच्छितात? *प्रत्येकाला एकदा तरी मृत्यूचं दर्शन अवश्य व्हावे.* ४१. 'मराठी मातीचे वैभव' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? *उत्तम सूर्यवंशी* ४२. मराठवाड्याचे गांधी: गंगाप्रसाद अग्रवाल हे व्यक्तीचित्रण कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे? *थोरवी* ४३. मराठवाड्याचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ? *गंगाप्रसाद अग्रवाल* ४४. गंगाप्रसाद अग्रवाल यांना सर्वजण प्रेमाने-------- म्हणून संबोधित असत.*भाईजी* ४५. निजामाच्या हस्तकांनी म्हणजे प्रामुख्याने रजाकार व------------------ मुसलमीन संघटना यांनी नुसता उच्छाद मांडला होता. *मजलिस-ए-इत्तेहादुल* ४६. दि १८ जुलै १९४८ ला गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली चार कॅम्पसच्या सैनिकांनी -------येथे गोवळकोंडा रेजिमेंट विरुद्ध सर्व ताकदीनिशी लढा दिला. *आजेगाव* ४७. वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त------- म्हणूनही अग्रवाल यांचा सन्मान झाला. *अध्यक्ष* ४८. ----------–राष्ट्र सेवादलाच्या कलापथकात आला आपल्या पहाडी आवाजाने साथ दिली. *लोकशाहीर प्रभाकरराव वाईकरांनी* ४९. कोणत्या विद्यापीठाने आपली पहिली मानद डी. लिट. गंगाप्रसाद अग्रवाल यांना दिली? *स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ* ५०. गंगाप्रसाद अग्रवाल यांना भुदान पदयात्रेत लोकांनी किती एकर जमीन दान दिली? *सतरा* ५१. -------- यांच्या नवनिर्माण आंदोलन ना निमित्त गंगाप्रसाद अग्रवाल यांनी देशभर दौरा केला.*जयप्रकाश नारायण* ५२. मोहन धारिया, डॉ. बापुसाहेब काळदाते,---------- यांनी त्यांच्या प्रबोधन यात्रेत भाईजींना जीवाभावाची साथ केली.*अनंत भालेराव* ५३. मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात गोविंदभाई श्राफ आणि------------ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.*शंकरराव चव्हाण* ५४. भाईजींचे ----------हे पुस्तक तरुण वर्गात चांगलेच गाजले. *संपूर्ण क्रांति: एक रूपरेषा* ५५. गंगाप्रसादजी २००२ मध्ये ------येथील महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष झाले.*वर्धा* ५६. मराठवाड्याचे गांधी अशा शब्दात गंगाप्रसाद अग्रवाल यांचा गौरव कोणी केला? *प्रा. मधु दंडवते* ५७. महात्मा गांधींच्या ------- या ग्रंथाला 2009 साली शंभर वर्ष झाली.*हिंद स्वराज* ५८. भाईजींनी वसमत, हिंगोली, कळमनुरी या तीन तालुक्यातील शाळा कॉलेजच्या मुलांना घेऊन ---- दिवसाची भूदान पदयात्रा काढली. *२८* ५९. ------ हे गंगाप्रसाद अग्रवाल यांचे स्वप्न होते. *सर्वोदय* ६०. "गांधीजींनी केवळ स्वतःची उंची वाढविली नाही तर सामान्यांची ही उंची वाढविली म्हणून ते ----- झाले". *महात्मा* ६१. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून भाईजी यांनी --------- कामे हाती घेतली. *ग्राम विकासाची* ६२. ------स्वप्नातील भारत मूर्त स्वरूपात आणण्यासाठी गंगाप्रसाद अग्रवाल शेवटपर्यंत संघर्षशील होते. *गांधीजींच्या* ६३.'गाई आल्या घरा' हा ललित लेख कोणी लिहिला? १) उत्तम सूर्यवंशी २) इंद्रजीत भालेराव ३) अभंग बंग ४) मल्हार रामराव चिटणीस ६४. इंद्रजित नारायणराव भालेराव यांनी किती कवितासंग्रहचे लेखन केले १) १४. २)१५ ३)१०. ४)१२ ६५. देवाधर्माचे ओव्या कोण म्हणत असत? १) आई. २) आजी ३) बहिण ४) मावशी ६६. अंगणी कशाचा पूर आला ? १) पावसाचा २) पाण्याचा ३) दुधाचा ४) गोतरचा ६७. थूना नदीच्या कोणत्या डोहावर येऊन गुरे पाणी पाजुन आणवी लागत ? १) धर्मवाडी डोह २) गिराम डोह ३)शेत तळ ४)रानमळा डोह ६८. मोठ्या पेरणीसाठी सकाळी लवकर उठून लेखकाला काय जमा करावे लागत होते? १) गोमतर २) दूध २) पाणी ४) यापैकी नाही ६९. लेखकाच्या शाळा कशामुळे बंद होत्या ? १)19 कोविंड २) दुष्काळामुळे ३) पावसामुळे ४) यापैकी सर्वच ७०. कासराभर अंतरावर काय दिसायचं ? १) झळा २) पाणी ३) नदी ४) तलाव ७१. संध्याकाळी गावातील सर्व गुरे पाणी पिण्यासाठी कुठे जमा होत असत ? १) हापसिवर २) बारवावर ३) आडावर ४) हौदावर ७२. गर्दीमुळे एकेक पोहरा शेंदायला किती वेळ लागायचा ? १) एक घंटा. २) पाच मिनिट ३) सतरा मिनिट. ४) दोन तास ७३. लेखक पाणी पाजुन आल्यावर रानात गुरं कुठे बांधायचे ? १) कोठ्यात २) रानातल्या उघड्या दावणीला ३) अंगणात ४) घराजवळ ७४. घरी भाकरी भाजलेली नसेल तर लेखक आपल्या सोबत काय नेत असत ? १) कुरवड्या खारवड्या २) चिवडा ३) शिळी भाकर ४) यापैकी सर्वच ७५. लेखकाच्या अंगाची जेव्हा आग होत असेल तेव्हा त्यांचे वडील लेखकाच्या पायाला काय लावत होते ? १) औषध २) ओली राख ३) माती ४) बर्फ ७६ दुष्काळाच्या वर्षी उंटा वरून शेळ्या राखणारे कोण आले होते ? १) राजस्थानी धनगर २) बेपारी ३) बिहारी ४) यापैकी सर्वच ७७ डापण्या गायी घेऊन दूर देशाचे आले होते ? १) ब्राह्मण २) लमाण ३) पोर्तुगीज ३) बेपारी ७८ दुष्काळात कोणता महिना आला होता ? १) चौदावा २) तेरावा ३) बारावा ४) यापैकी सर्वच ७९. गुराखी कामावर साला वर राहताना पडी करण्याची कबुली का करत होते ? १) दिवाळीसाठी २) दसऱ्यासाठी ३) जत्रेसाठी ४) गावाला जाण्यासाठी ८०.औंढा नागनाथ मंदिर कोणत्या राजाने बांधले ? १) महाराणा प्रताप २) शिवाजी राजे ३) विराट राजा ४) हरिश्चंद्र ८१. प्रत्येक गाईच्या पाठीमागे कोण उभा असतो ? १) कृष्ण २) महादेव ३) चक्रधर स्वामी ४) मारुती ८२. दुपारच्या उन्हात डोळे दिपू लागले की लेखकाला वाटायचं की आपल्याला दर्शन कोण देत आहे ? १) श्रीकृष्ण २) भीम ३) मारुती ४) अर्जुन ८३. चक्रधराची एक लीळा कोणत्या गावाची होती ? १) परभणी २) बाराशिव ३) सुकी ४) नांदेड ८४. गोदावरीच्या पात्रात एका खडकावर ध्यानस्थ बसले होते ? १) श्रीकृष्ण २) चक्रधर ३) मारुती ४) यापैकी नाही ८५. बैलाची उरलेली चिपाट संध्याकाळी गायीला टाकायला कोण सांगत ? १) आण्णा २) दादा ३) आई ४) बहिण ८६. गाईला हिरवा चारा टाकण्यासाठी कोनामध्ये भांडण होत असे ? १) आण्णा दादा २) आई वडील ३) डोघेही ४) यापैकी नाही ८७. तान्हा वासराजवलून कोणाचा पाय निघत नसे ? १) गाईचा २) बैलाचा ३) वासराचा ४) मैसीचा २६) सर्व गुराखी आपल्या भाकरी कशात बांधुन आणत ? १) डब्ब्यात २) धुडक्यात ३) कागदात ४) यापैकी नाही २७) कुणाच्या सूनेन लेखकाला वाटेत आडवून भाकरी मागितल्या ? १) वारकाच्या २) माळ्याच्या ३) छायाबईच्या ४) गिताबाईच्या २८) लेखकाला पिण्यासाठी शेळीच दूध कोणी काढून दिलं ? १) भिम्यान २) आण्णानं ३) दादानं ४) मित्रानं २९) धूडक्यात काहाचा चेंडू केला ? १) कापसाचा २) भाकरीचा ३) भाजीचा ४) यापैकी नाही

1 टिप्पणी:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...