रविवार, ३ मार्च, २०१९

साहित्यगाथा भाग २ MCQ

 १.  मूकनायक या नियतकालिकाचे संपादक कोण होते? 
      उत्तर -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 २. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय -----  या न्यायाने  
     आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा
      प्रयत्न केला पाहिजे.
       उत्तर-  आरसा
३.   प्रत्येक माणसाची काया, वाचा व ---- अशी त्रिशुद्धी झाली
      पाहिजे. 
         उत्तर- मने
४.   शिक्षणाबरोबर माणसाने ----ही सुधारले पाहिजे.
       उत्तर- शि
५.  सांजवात हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
      उत्तर- आनंदीबाई शिर्के
६.  सांजवात या पाठात कोणत्या  संस्थानिक राजांचे कार्य सांगितले आहे?
     उत्तर-  सयाजीराव गायकवाड
७. महानगरीय जाणिवेचा वेध तुम्ही अभ्यासलेल्या कोणत्या कथेतून आला आहे?
   उत्तर-   टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
८. देशातील पहिली मुलींची शाळा कोणी काढली?
      उत्तर- सावित्रीबाई फुले
९. सयाजीराव गायकवाड यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या शिक्षिकेची नियुक्ती केली होती?
  उत्तर-   मिसेस भोर
१०. बडोद्यास दुष्काळ कधी पडला होता?
     उत्तर- १८७७
११.  बहुजनप्रतिपालक ही उपाधी सार्थ करणारे रयतेचे राजे म्हणून कोणास ओळखले जाते?
  उत्तर-  छत्रपती शिवाजी महाराज
१२. शिवकालीन भाषेवर कोणत्या भाषेचा प्रभाव दिसून येतो?      उत्तर-  अरबी, फारसी
१३. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाबरोबरच माणसाला जगण्यासाठी समाज आणि ----- चीही गरज असते.  
  उत्तर-    संस्कृती
१४. कार्यक्रमाला सुरुवात करून शिस्तीत पुढे घेऊन जाणाऱ्याला-------- म्हणतात.          
   उत्तर-      सूत्रसंचालक
१५.  सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा ------  असतो.
     उत्तर-  प्राण
१६. सामान्यतः पत्राचे अनौपचारिक व –-------- प्रकार पडतात.   उत्तर-    औपचारिक
   १७. टेंगशेंच्या मुलीचे नाव काय होते?
   उत्तर-   नवमी
१८. जयंत पवार कोणत्या दैनिकाचे सहसंपादक आहेत?   
उत्तर-   महाराष्ट्र टाईम्स
१९.  साहित्य अकादमीचा पुरस्कार जयंत पवारांच्या कोणत्या ग्रंथास मिळाला?
    उत्तर-     फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
२०. परळी येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
       उत्तर-   द.मा. मिरासदार
२१. मनुष्याने स्वार्थच करीत न राहता थोडाफार ---------ही केला पाहिजे.
      उत्तर-   परमार्थ
२२. बुद्धास दोन प्रश्न कोणी विचारले?
    उत्तर-    लोहित नावाच्या ब्राम्हणाने
२३. शाळेत डॉ . आंबेडकरांना किती रुपये शिष्यवृत्ती मिळत असे?
     उत्तर-  ३ रुपये
२४.  डॉ. आंबेडकरांनी धर्माची गोष्ट सांगतांना कोणत्या संतांचा दाखला दिला आहे?
      उत्तर-    संत कबीर
२५.  हिंदुस्थानांत जातीभेद राहीला याला मुख्य दोन कारणे आहेत. एक तर सर्वांना ---- वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट ------
      उत्तर-     शस्त्र, अज्ञान
२६. टिप्पणी म्हणजे -------- सोयीसाठी लिहिलेला मजकूर
       उत्तर-   वरिष्ठांच्या
२७. कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
    उत्तर-   दुर्गा भागवत
२८. संत नामदेवांनी वारकरी पंथाची पताका ------- पासून पंजाबपर्यंत नेली.  
    उत्तर- पंढरी
२९. पांढरे ढग फसवे म्हणतात; पण ज्येष्ठाचे नाव सार्थ करणाऱ्या शुभ्र------, मला तू फार आवडतेस.  
    उत्तर-  मेघमाले
३०. मृगजळातल्या यक्षघराला हा ललीतलेख कोणत्या ललीतसंग्रहातून घेतलेला आहे?
     उत्तर-   डोह
३१. पंजाबराव देशमुखांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे?  
 उत्तर -   भाऊसाहेब
३२. पंजाबराव देशमुखांनी कोणत्या शिक्षणसंस्थेची स्थापना केली?
  उत्तर-  शिवाजी
३३.  सौमित्र या टोपण नावाने कोणी काव्यलेखन केले?   
उत्तर-  किशोर भानुदास कदम
३४. छत्रपती शिवाजी महाराजांचा  जन्म  कोणत्या  वर्षी  झाला  ?
       उत्तर  -  १६३०

३५. छत्रपती  शिवरायांनी  आपल्या  पात्रातून  कोनास उपदेश  केला  आहे  ?
उत्तर-   लष्करी  अधिकारी  

३६. शिवाजी महाराज आपल्या पात्राची  सुरुवात  कोणत्या शब्दाने  करत  ? 
उत्तर - श्री  भवानी  शंकर  

३७. शिवकालीन  मराठी  भाषेवर  कोणत्या  भाषेचा  प्रभाव  जाणवतो  ? 
  उत्तर-  फारशी  

३८."......कटकाचा मुक्काम  होता  याकरिता  दाभोळच्या  सुबेयांत  पावसाल्याकारने  पागेस  साम  व    दाणा  वरकड  केला होता तो  किती खर्च  होऊन गेला."
उत्तर-  चिपल्लुनी  चिपळूनी 

  ३९. हे तुम्ही  बरे  जाणून  ,सिपाही हो अगसर  पावखळख  पावखलख हो गाव  राहिले  असाल  त्यांनी  ......काडीचा आजार  द्यावंच  गरज  नाही .       
उत्तर-   रयतेस  

 ४०.कोण्हावरी  जुलूम  अगर  ज्याजती  अगर कोणलासी  कलागती  करावयाची  गरज  नाही व पागेस साम केला आहे  तो .......पुरळ  पाहिजे .  
उत्तर-  पावसाळा  

४१. आगीचा  दगा  न हो .खान  गवत  वाचेल  ते  करण म्हणजे  पावसाळा  ...... वाचली  .
उत्तर--  घोडी  

४२. प्रस्तुत  पत्र  कोणत्या  तारखेस  लिहिलेले  आहे ?
   उत्तर--    १९ मे १६७३ 

४३. छत्रपती शिवरायांचा  जीवनकाल  कोणता ?
        उत्तर-  १६३० ते  १६८०

 ४४. डॉ. आनंद यादव हे .......साहित्य  चळवळीचे  प्रवर्तक
        म्हणून  ओळखले  जातात  .
        उत्तर:-  ग्रामीण

४५.......या  लोकप्रिय आत्मचरित्रात्मक  कादबारीचे  लेखक       डॉ. आनंद यादव यांनी  केले  आहे.
       उत्तर :-  झोंबी

 ४६. 'माळ्याची  माती'  या कविता  संग्रहाचे  कवी  कोण  
       आहेत?
       उत्तर:- आनंद यादव

४७. 'उखडलेले  झाडे'  या ......लेखक आनंद यादव    
       यांनी  केले आहे
      उत्तर:-  कथासंग्रहाचे

४८. डॉ. आनंद यादव यांनी पुढीलपैकी  कोणत्या विनोदी  कथासंग्रहांचे लेखन  केले आहे ?
   उत्तर:-  घरजावई

४९. स्पर्श  कमळे, पानभवरे  या लेखसंग्रहाचे  लेखक कोण
       आहेत ?
    उत्तर :-  डॉ. आनंद यादव

५०. गोतावळा, माऊली  या कादंबरीचे लेखक कोण आहे ?
    उत्तर:- डॉ. आनंद यादव

५१.  'नटरंग'  या कादंबरीचे  लेखक कोण आहेत?
        उत्तर:- डॉ. आनंद यादव

५२. अंधाराच्या  खोलीमध्ये  पाय  बांधलेले  ......कशी  
        काढावी  बाहीर  चवकटीला सांग  नक्षी  ?
         उत्तर :-  पक्षी

५३..........साली परळी येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद  द. मा. मिरासदार यांनी भूषविले आहे.
उत्तर - १९९८

५४. मृगजळातल्या यक्षघराला हा पाठ खालीलपैकी कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे ?
  उत्तर-  डोह



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...