शुक्रवार, १ मार्च, २०१९

साहित्यधारा भाग २ MCQ


१. पंचधारांचा प्रदेश या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
          उत्तर - डॉ. प्रल्हाद लुलेकर

२. एकेश्वरी पंथाचा विजय हा वैचारिक लेख कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे?
   उत्तर-  परीपुर्ती

३. इ.स. १६४२ मध्ये ........या शास्त्रज्ञाने बेरीज व वजाबाकी करणारे अटोमॅटिक मशीन तयार केले.
   उत्तर-ब्लेझ पास्कल

४. संगणकाला-------- असेही म्हणतात.
  उत्तर- गणकयंत्र

५.  संगणकाचा जनक कोणास मानले जाते?
    उत्तर- चार्लस बॅबेज

६.  संगणकाच्या प्रत्येक पिढीचा कालावधी सर्वसाधारणपणे किती वर्षाचा मानला जातो?
   उत्तर-  दहा

७.  उंबरठा कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
    उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

८.  कोठे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्यंकटेश माडगूळकर होते?
उत्तर- अंबाजोगाई
९.  तणकट ही कादंबरी कोणी लिहिली?
    उत्तर- राजन गवस

१०. जनता या नियतकालिकांचे संपादक कोण होते?
   उत्तर-    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

११. रातपाळी या कथेतून दुःख, दारिद्र्याशी एकाकीपणे संघर्ष करणाऱ्या ------ चे चित्रण आले आहे.    
  उत्तर-  सुभद्रा

१२. 'आले ढग गेले ढग'  हा कवितासंग्रह ------- यांचा आहे.
        उत्तर- डॉ.प्रल्हाद लुलेकर

१३. तू तरी शीक खरा, शीक ----- धडा.
    उत्तर- भीमाचा

१४. प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ व आत्मविश्वास तुम्ही अभ्यासलेली कोणती कविता देते?   
     उत्तर-     मेलं नाही अजून आभाळ...
१५. आज नाही तर उद्या शिवारात उधाणेलही पीक
       एक ना एक दिवस तू घालशील -------भीक
   उत्तर-   कुबेरलाही
१६. भारतीय समाजाची उभारणी, पुनर्रचना -------- आधारित करावी, यासाठी सातत्याने लेखणी आणि वाणीचा विवेकनिष्ठेने त्यांनी वापर केला.  
    उत्तर- समतेवर
१७.  भ्रष्ट व मूल्यहीन शिक्षणसंस्थांचे विदारक वास्तव कोणत्या पाठातून चित्रित झाले आहे?          
    उत्तर-  प्रमाणपत्र
१८. चिडल्याने  --------- संपतो, शांतपणे बोलण्यानं चर्चा होते.           उत्तर-  विवेक
१९.  रंगहोळी हा कवितासंग्रह कोणाचा आहे?  
 उत्तर-  अनिल कांबळी
२०. प्रत्येक माणसाला कित्येक जीर्ण व्याधी; माणूस ------- जुळवून घेत आहे. 
       उत्तर-   औषधांशी
२१. 'कोरा कागद निळी शाई' या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
    उत्तर-  बालाजी इंगळे
२२. हर मोसमात खंडीखंडीन तुझ्या घरी रास येऊन पडेल
       लांब उभारून बघत तुझ्यावर------- सारी जळेल 
     उत्तर- दुनिया
२३. २१ वे शतक हे महिती आणि -----------शतक आहे.  
     उत्तर-   तंत्रज्ञानाचे
२४. वर्ड रॅप हे अत्यंत मूलभूत----------- चे लक्षण आहे.   
     उत्तर-   वर्ड प्रोसेसिंग
२५. WWW चा लॉंगफॉम् काय आहे? 
      उत्तर-  वर्ल्ड वाईड वेब
२६. HTML चा लॉंगफॉम् काय आहे? 
       उत्तर- हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज
२७. सभोतालचे वातावरण आत्महत्या करण्यासही पोषक नसल्याची भावना कोणत्या कवीने मांडली आहे?   
       उत्तर-   मनोज बोरगावकर
२८. ''असेल जन्म पुढचा तर
       माझा देहच कविता व्हावा
       अन अजरामर कविता म्हणून
       आपण साऱ्यांच्या ओठी राहावं... '' ह्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत?
     उत्तर- आत्महत्येपूर्वीचे स्वगत
२९. 


1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

साहित्यधारा' या ग्रंथाचे लेखक कोण?

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...