शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर माहिती

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर (जन्म: १५ मे १९३८; लग्न : १९७०) हे एक मराठी वैज्ञानिक आणि लेखक आहेत. हे अच्युत लक्ष्मण दाभोळकर व ताराबाई अच्युत दाभोळकर या दांपत्याच्या दहा अपत्यांपैकी एक. कोकणातील वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावचे मूळ रहिवासी. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्तप्रसाद दाभोळकरांचे वडील अच्युतराव साताऱ्याला आले व फौजदारी वकिली करू लागले. वकिली करण्यासाठी दाभोलीकर किंवा दाभोलकर असे आडनाव न लावता त्यांनी दाभोळकर हे आडनाव स्वीकारले. मात्र दत्तप्रसाद यांचे बंधू देवदत्त आणि नरेंद्र हे त्यांचे आडनाव दाभोलकर असे लिहितात.

शिक्षण आणि संशोधन
संपादन करा
दाभोळकरांचे सुरुवातीचे शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे सिबा कंपनीत असतानाच, इ.स. १९६७ ते १९६९ या काळात त्यांनी पार्ला कॉलेजचे प्रसिद्ध गांधीवादी खादीधारी डॉ.के.एस.नरगुंद यांच्या हाताखाली पीएच.डी. केले. हा सर्व अभ्यास त्यांनी सकाळी आणि रात्री ऑफिसच्या वेळेबाहेर मेहनत घेऊन केला. सिबा कंपनीत चालणारे सर्व संशोधन मुळात त्यांच्या स्वित्झर्लंडमधील मुख्य कंपनीसाठी होते. दाभोळकरांनी पीएच.डी. मिळविलेली कंपनी संचालकांना अजिबात आवडली नाही. ही पीएच.डी परत करा किंवा कंपनीच्या नोकरीचा राजीनामा द्या हा पर्याय दत्तप्रसाद दाभोळकरांपुढे ठेवण्यात आली. दाभोळकरांनी अर्थात राजीनामा दिला.

आठ वर्षे सिबा कंपनीत, तीन वर्षे ॲनासिन बनविणाऱ्या जॉफ्री मॅनर्समध्ये, सात वर्षे राजस्थानातील कोटा गावच्या जे.के.सिंथेटिक्समध्ये आणि शेवटची तेवीस वर्षे दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिटूटमध्ये संशोधकाची नोकरी करून दत्तप्रसाद दाभोळकर स्वेच्छानिवृत्त झाले. त्या काळात सरकारी क्षेत्रातील संशोधनाचाही त्यांनी अभ्यास केला. भारतातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधनक्षेत्राने दिलेले योगदान अगदी नगण्य म्हणावे असे आहे, असा दाभोळकरांचा निष्कर्ष आहे. म्हणूनच, भारतातील विज्ञान-संशोधन क्षेत्रांत ज्या त्रुटी आहेत, त्यांवर प्रकाशझोत टाकणारे विपुल लिखाण दत्तप्रसाद दाभोळकरांनी केले आहे.

लेखनसंपादन करा

दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे. कविताकथाकादंबरी या स्वरूपाचे साहित्य दाभोळकरांनी फारसे लिहिलेलेच नाही. कॉलेजमध्ये असताना काही दोन चार कविता केल्या असतील तेवढ्याच. त्यांतली एक कविता ’बिजली’ या काव्यसंग्रहात छापली गेली आहे. ’ढगांमागून गडगडत’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या बालगीतांचा संग्रह मात्र प्रकाशित झाला आहे.

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • छाया (कवितासंग्रह)
  • ढगांमागून गडगडत (बालगीतसंग्रह)
  • तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय
  • दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत
  • ना डावंना उजवं (काश्मीर, रा.स्व.संघ आणि इतर लेख)
  • प्रकाशवाटा : दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख (यांची चरित्रे)
  • बखर राजधानीची
  • (समग्र) माते नर्मदे (नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक)
  • राजधानी इंद्रप्रस्थ
  • विज्ञानेश्वरी (वैज्ञानिक गल्पमाला). (याच नावाचा एक ग्रंथ रवीन थत्ते यांचा आहे, मात्र तो संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसंबंधात आहे.)
  • शोध स्वामी विवेकानंदांचा
  • समग्र माते नर्मदे (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक)

दत्तप्रसाद दाभोळकरांवरील पुस्तकेसंपादन करा

  • रंग याचा वेगळा...: दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण, भानू काळे)

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

संत कान्होपात्रा

नको देवराया अंत आता पाहु।

प्राण हा सर्वता जावू पाहे।।

हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले।

मजलागी जाहले तैसे देवा।।

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।

धावे वो जननी विठाबाई।।

मोकलूनी आस झाले मी उदास।

घेई कान्होपात्रेस हृदयास।।”

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

रविवार, २ जानेवारी, २०२२

पुस्तकं

पुस्तकं
 पुस्तकांसारखी माणसं 
नीट वाचावीत
 तीनं सांगितलं होतं 
तिचं म्हणन शिरसावंद्य मानलं 
 मग तिला एकदा म्हंटल 
 तुझ्या सांगण्याचा काही
 उपयोग झाला नाही 
 गुंते तर कितीक झाले 
ते सुटता सुटत नाही 
ती हसली अन म्हणाली 
 नेहमीसारखा हाच धांदरटपणा केला 
 पुस्तकासारखी माणसं वाचलीस
 नीट हा शब्द विसरली 
 अक्षरावरून डोळे फिरवून
 अर्थही समजुन घ्यावा 
 तसा माणूस वाचताना 
बाह्यरुपासह मनीचा 
तळ गाठावा 
 मग पुस्तक कळत जातं 
तसा मानुसही कळत जातो. 
वाचतानाच केव्हा तरी 
आपलासा होतो. 
आणखी एक सांगते 
नीट घे ध्यानी 
 पुस्तकासारखी मानसंही 
पुन: पुन्हा वाचावीत.

शनिवार, १ जानेवारी, २०२२

प्रिया तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९इ.स. १९५४ - सप्टेंबर १९इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

प्रिया तेंडुलकर
जन्मप्रिया विजय तेंडुलकर
ऑक्टोबर १९इ.स. १९५४
मृत्यूसप्टेंबर १९इ.स. २००२
मुंबईमहाराष्ट्रभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय(चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन
भाषामराठीहिंदी
प्रमुख चित्रपटगोंधळात गोंधळ
मुंबईचा फौजदार
प्रमुख टीव्ही कार्यक्रमरजनी
वडीलविजय तेंडुलकर

प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

चित्रपट/चित्रवाणी कारकीर्दसंपादन करा

अभिनय केलेली नाटकेसंपादन करा

  • एक हट्टी मुलगी
  • गिधाडे
  • ती फुलराणी

आत्मचरित्रसंपादन करा

  • फर्स्ट पर्सन (पॉप्युलर प्रकाशन)

अन्य पुस्तकेसंपादन करा

  • असंही (ललित निबंध संग्रह)
  • जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - जीवनानुभव
  • जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
  • ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
  • तिहार (असंग्रहित कथांचा संग्रह - प्रकाशन सन २०१५) (ललित प्रकाशन)
  • पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभवप्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती राजहंस प्रकाशन पुणे, भारत

लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख (जन्म : ५ सप्टेंबर १९५४) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[१]

लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.

बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती)

लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्‍यसंपदा संपादन करा
अखेरची रात्र (नाटक)
अग्निपथ (कथासंग्रह)
ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड ॲन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
अंधेरनगरी (कादंबरी)
अन्वयार्थ (नाटक)
अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
अक्षर अयान (दिवाळी अंक)
इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
ऑक्टोपस (कादंबरी)
कथांजली (कथासंग्रह)
करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
कैफी आझमी - जीवन आणि शायरी
खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
नाती जपून ठेवा (ललित)
पाणी ! पाणी ! (कथासंग्रह)
प्रशासननामा (कायदेविषयक)
बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
मृगतृष्णा (कथासंग्रह)
द रिअल हीरो ॲन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
लक्षद्वीप (लेखसंग्रह)
सलोमी (कादंबरी)
सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
हरवलेले बालपण (कादंबरी)
होते कुरूप बेडे (कादंबरी)
लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार संपादन करा
गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
२०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलनस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
नांदेड येथे झालेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

अनंत फंदी

अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. याचे आडनाव घोलप. हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारा. हा ब्राह्मण धंद्याने गोंधळी होता. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजीने याचा गौरव केला आहे. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हा कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. तथापि पुढे त्यांचे बिनसलेले दिसते. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. याचा मुलगा सवाई फंदी हाही कवी व कीर्तनकार होता. धोंड, म. वा.

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

निवडक कादंबरी वाङ्मय - ७

*वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे?किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* ------------------------- *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------

गुरुवार, १५ जुलै, २०२१

वैचारिक साहित्य IV

१.---------हे सन्मानाचे पराक्रमाचे बलाचे आणि ऐश्वर्याचे मूळ आहे. * A ज्ञान B वाचन C लेखन D काम २.या देशातील लोकांनी-----------जावे तेथे वस्ती करावी विज्ञा शिकावी. * A अमेरिकेत B भारतात C लंडन D विलायतेस ३.'ग्रामरचना'या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? * A महात्मा फुले B महात्मा गांधी C ताराबाई शिंदे D लोकहितवादी ४.मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना-----------यांनी केली. * A महात्मा फुले B लोकहितवादी C ताराबाई शिंदे D गोविंद पानसरे ५.महात्मा फुले यांनी------------येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले. A मुंबई B औरंगाबाद C पुणे D अहमदनगर ६.मराठी ग्रंथकार सभेस कोणी पत्र लिहिले? * A न्या. रानडे B महात्मा फुले C लोकमान्य टिळक D लोकहितवादी ७. 'शतपत्रे ' ह्या प्रसिद्ध साप्ताहिकातून कोणी लेखन केले ? * A महात्मा फुले B लोकमान्य टिळक C लोकहितवादी D प्रबोधनकार ठाकरे ८.लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय‌आहे ? * A गोपाळ गणेश आगरकर B गोपाळ हरी देशमुख C गोपाळ रामजी देशमुख D गणेश गोपाळ देशमुख ९.रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे ---------आहेत. * A गरीब B श्रीमंत C दरीद्री D बेकार १०.जशी स्त्री तसेच पुरूष हा स्त्री समानतेचा विचार कोणी मांडला? * A लोकहितवादी B ताराबाई शिंदे C महात्मा फुले D प्रबोधनकार ठाकरे ११.सगळे शहर वाहून गेले आणि पुराने पहिल्याच धडाक्याला -----------जीवांचा बळी घेतला. * A दोन हजार B तीन हजार C हजार D चार हजार १२.सन्मानचिन्हे मिळालेल्या व्यक्तिंची नावे आता जाहीर करावी असे मी --------- सांगतो. * A दिवाणांना B राजाला C प्रधानाला D सेवकांना १३.महात्मा फुले यांनी पुणे येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन कधी भरवले ? * A २४मे १८१७ B ११मे १८७८ C १५ मे १९७८ D ११ जून १९७८ १४.महापुराच्या वेळी सहाय्य करणारांचा गौरव कोणी केला ? * A महात्मा फुले B प्रबोधनकार ठाकरे C सयाजीराव गायकवाड D लोकहितवादी १५.आजी आणि आईचा प्रभाव कोणत्या लेखकावर होता? * A प्रबोधनकार ठाकरे B महात्मा फुले C सयाजीराव गायकवाड D गोविंद पानसरे १६. 'समर्थ व्हा, नाही तर नाहिसे व्हा' असा उपदेश कोणी केला ? * A महात्मा फुले B सयाजीराव गायकवाड C गोविंद पानसरे D लोकहितवादी १७.खरे आव्हान विचाराचे या पाठाचे लेखक कोण आहेत ‌? A डॉ बाबासाहेब आंबेडकर B महात्मा फुले C गोविंद पानसरे D ताराबाई शिंदे १८.प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव---------हे आहे. A केशव सिताराम ठाकरे B सिताराम केशव ठाकरे C बाळ केशव ठाकरे D दिगांबर केशव ठाकरे १९-------------निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे. A देवाने B विधात्याने C माणसाने D परमेश्वराने २०. कुमारिकांचे शाप या ग्रंथाचे लेखक ----------आहेत. * A यशवंत मनोहर B ताराबाई शिंदे C लोकहितवादी D प्रबोधनकार ठाकरे २१. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला? A महात्मा फुले B डॉ बाबासाहेब आंबेडकर C गोविंद पानसरे D ताराबाई शिंदे २२. -------------अख्यानात पतिव्रतेचे नियम सांगितले आहेत. * A द्रोपदी B रूक्मिणी C सावित्री D मयूर २३. समाजवादी सोव्हिएत युनियन----------च्या सुमारास कोसळले. * 1 point A १९८० B १९८९ C १९७० D १९६० २४. ------------म्हणजे‌ समाजाच्या मूल्यचारित्र्याची तपासणी. * A समाज B साहित्य C शिक्षण D वाचन २५. खरी प्रतिभा म्हणजे दुसरा---------आहे. * A डोळा B देव C बुद्धी D प्रकाश २६. -------------हे प्राच्यविद्यापंडित होते. * A शरद पाटील B शरद यादव C गोविंद पानसरे D आ.ह. साळुंखे २७. अमेरिकेत सुद्धा श्रीमंत-गरीब यांच्यातील----------- वाढत आहे. A समता B विषमता C एकता D मानवता २८. 'दास शूद्रांची गुलामगिरी' हा ग्रंथ----------यांनी लिहिला आहे. * A शरद पाटील B शरद यादव C महात्मा फुले D डॉ बाबासाहेब आंबेडकर २९.‌आम्ही ------------सदा पिडीत राहात होतो. * A ज्ञानाने B कामाने C विषमतेने D महाश्रमाने ३० -----------नावाचा एक वृद्ध प्रवृजित त्या (भिक्षु) परीषदेत बसला होता. A बुद्ध B राहूल C सुभद्र D अंगुलीमाल ३१. बुद्धम‌त्युनंतर पहिली संगिती घ्यायचे कारण-----------भिक्षूने सांगितले. * A महाकस्पय B कौशल्यान C अंगुलीमाल D बोधीप्रिय ३२.-----------हा शब्दसामान्य या पदार्थांचा पर्यायवाची शब्द आहे. * A जरा B धर्म C जाती D पंथ ३३.--------------हा विचारवंत साहित्यिकांना संस्कृतिचे रखवालदार व कस्टोडियन म्हणतो. * A अगस्त कांत B मॅथ्यू अर्नोल्ड C व्होल्टेअर D रूसो ३४.'साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती' या पाठाचे लेखक कोण आहेत ? * A यशवंत मनोहर B गोविंद पानसरे C शरद पाटील D ताराबाई शिंदे ३५.-----------हे माणसाच्या संबंधाची रचना होय. * A धर्म B मानव C समाज D साहित्य ३६. डॉ.यशवंत मनोहर यांचे किती काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत ? * D दहा C अकरा B बारा A तेरा ३७. 'भारताचे क्रांतिविज्ञान ' या ग्रंथाचे लेखक----------आहेत. * A महात्मा फुले B शरद पाटील C गोविंद पानसरे D डॉ.यशवंत मनोहर ३८.------------हे समाजाचे वर्णन करीत नाही तर समाजाचा अर्थ सांगतो. A लेखक B साहित्यिक C कवी D कलाकार ३९.----------म्हणजे सतत संस्कारित होत जाणाऱ्या मूल्यांचीच रचना असते. * A साहित्य B समाज C संस्कृती D निती ४०. सत्तेच्या ताटाखालच्या-----------विषमतेला आणि शोषणालाच सौंदर्य ठरविणारे अज्ञान निर्माण केले. * A राज्यकर्त्यांनी B माणसांनी C मांजरानी D लोकांनी

मंगळवार, १३ जुलै, २०२१

भाषाशास्त्र आणि व्याकरण

अ *विषय* : मराठी *वर्ग*: बी. ए. तृतीय वर्ष / सत्र- सहावे *अभ्यास पत्रिका* :- भाषाशास्त्र आणि व्याकरण ---------------------------------------- घटक: भाषेचे स्वरूप व कार्ये १. मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील *भाष्* या धातूपासून बनला आहे. २. भाष् या धातूचा अर्थ *बोलणे* असा आहे. ३. भाषा हे अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे एक *साधन* आहे. ४. भाषेचा अभ्यास करण्यासाठी *भाषा* *विज्ञान* ही ज्ञानशाखा विकसित झाली आहे. ५. कोणता ना कोणता *आशय* दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषा उपयोगात येते. ६. भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट *पद्धती* होय. ७. भाषा हे *अभिव्यक्तीचे* प्रमुख साधन होय. ८. भाषा म्हणजे एक *संकेत* *व्यवस्थाच* असते. ९. वरवर सोप्या वाटणाऱ्या भाषेचे स्वरूप हे *गुंतागुंतीचे* असते. १०. *बोलली* *जाते* ती भाषा. ११. मोजक्या भाषांना *लिपी* असते; बाकी इतर भाषा बोली स्वरूपातच असतात. १२. भाषेला चिरस्थायी रूप देण्यात *लिपीची* भूमिका महत्त्वाची आहे. १३. *देवनागरी* ही मराठी भाषेची लिपी आहे . १४. भाषेत *शब्दांचे* कार्य महत्त्वाचे असते. १५. अक्षरांची अर्थ युक्त रचना म्हणजेच *शब्द* होय. १६. भाषा ही मानवाची *अद्भुत* निर्मिती आहे. १७.इतर प्राण्यांपासून वेगळे ठरण्यासाठी *भाषा* हा घटक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. १८. "भाषा म्हणजे सांकेतिक परंतु मौखिक प्रतिकांचा आ़ंतर व्यवहाराकरिता उपयोगात येणारा *आकृतीबंध* होय " - रा. सो. सराफ. १९." Language is *arbitrary* Vocal symbols used for human communication". - Ronald ward F. २०. भाषेमुळे समाजाचा विकास होतो, समाजाचे ऐक्य टिकून राहते आणि *संस्कृती* संवर्धन होते. २१. "भाषा व साधन है जिसके द्वारा हम अपने विचारों को व्यक्त कर सकते है और इसके लिये हम *वाचिक* ध्वनीयों का प्रयोग करते है." २२. "भाषा मुख से उच्चारित होने वाले शब्द और वाक्य आदीका वह समूह है जिनके द्वारा *मन* की बात जताई जाती है." २३. "धन्यात्मक शब्दों द्वारा *विचारों* को प्रकट करना ही भाषा है." २४. भाषा हे मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचे *मूलभूत* साधन आहे. २५. "भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणार्‍या सार्थ व *अन्वित* ध्वनींचा समूह " - कृ.पां. कुलकर्णी. २६. "मनातील कल्पना *शब्दांच्या* द्वारे प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा" वा.गो. आपटे. २७. " मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या *ध्वनी* *संकेतांनी* बनलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा एक पद्धती आहे. " -ना. गो. कालेलकर. २८. "यादृच्छिक *ध्वनी* *संकेतांवर* आधारलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा" - श्री.न. गजेंद्रगडकर. २९. "ध्वनी व अर्थ यांची सांगड घालण्याऱ्या *चिन्हांची* व्यवस्था म्हणजे भाषा" - फेर्दिना दि सोस्यूर ३०. "कल्पना , भावना , इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे ; *स्वतःच्या* इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा" - एडवर्ड सपीर. *घटक* - २ *भाषिक* *परिवर्तन* : *ध्वनी* *परिवर्तन* व *अर्थ* *परिवर्तन* . ३१. भाषा हे सर्वात सुलभ, प्रभावी आणि अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे *संपर्क* *माध्यम* आहे. ३२. भाषेचा उद्देश *संदेश* व्यवहार पूर्ण करणे हा आहे. ३३. भाषेला *सामाजिक* आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. ३४. कोणताही नवा *संदेश* देण्याची आणि ग्रहण करण्याची क्षमता भाषेमध्ये असते. ३५. भाषा व्यवहारांमध्ये शब्दांना प्राप्त होणारे अर्थ हे *समाजाकडून* निश्चित झालेले असतात. ३६. जसा *समाज* बदलतो तशी भाषा बदलते. ३७. भाषिक परिवर्तन हे *नकळत* घडून येते. ३८. भाषिक परिवर्तन ही *काळाच्या* ओघात घडून येणारी प्रक्रिया आहे. ३९. भाषिक परिवर्तन हे सूक्ष्म, तरल आणि *संथ* गतीने अविरत सुरू असते. ४०. एकाच भाषेच्या दोन किंवा अधिक कालखंडांतील *रूपांची* तुलना केली असता त्यात विभिन्नता आढळते ही विभिन्नता म्हणजेच भाषिक परिवर्तन होय. ४१. कोणत्याही कालखंडात कोणतीही भाषा *स्थिर* राहिल्याचे आढळून येत नाही. ४२. परिवर्तनशीलता हे भाषेचे *अंगभूत* वैशिष्ट्य होय. ४३. प्रत्येक भाषेवर इतर भाषांचे *ऋण* असतातच. ४४. जगातील अनेक भाषांमध्ये शब्द *साम्य* आढळून येते. ४५. भाषेत दोन प्रकारे परिवर्तन घडते; एक म्हणजे ध्वनी परिवर्तन आणि दुसरे म्हणजे *अर्थ* परिवर्तन. ४६. भाषा ही ध्वनी संकेतांनी सिद्ध झालेली असल्यामुळे ध्वनी हे भाषेचे *मूलभूत* घटक ठरतात. ४७. ध्वनि परिवर्तन म्हणजेच *उच्चार* प्रक्रिया होय. ४८. कर्णेंद्रियांवर एका विशिष्ट प्रकारची संवेदना घडविणार्‍या *वायूलहरींना* ध्वनी असे म्हणतात. ४९. भाषेच्या अंतरंगातील बदल म्हणजेच *अर्थातील* बदल होय, यालाच आपण अर्थ परिवर्तन असे म्हणतो. ५०. भाषेच्या बहिरंगातील बदल म्हणजेच ध्वनींतील किंवा उच्चारांतील बदल होय; यालाच आपण *ध्वनीपरिवर्तन* किंवा उच्चार प्रक्रिया असे म्हणतो. ५१. "एका विशिष्ट काली विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या, विशिष्ट समाजाच्या भाषेतील ध्वनी कालांतराने बदलतात. ध्वनीत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेस *ध्वनी* परिवर्तन किंवा उच्चार परिवर्तन असे म्हणतात"- ना. गो. कालेलकर. ५२.ध्वनि परिवर्तन हे *अमर्याद* असते. ५३. ध्वनि परिवर्तन हे *सर्वव्यापी* असून जगातील सर्व भाषात ते घडत असते. ५४. ध्वनि परिवर्तन *प्रवाही* असते तसेच ते अज्ञेय असते. ५५. विशिष्ट ध्वनीचा एक उच्चार जाऊन दुसरा उच्चार *रुढ* होणे या प्रक्रियेलाच ध्वनी परिवर्तन असे म्हणतात. ५६. मुखरचनेतील *भिन्नतेमुळे* ही दोन्ही परिवर्तन घडत असते. ५७. प्रत्येकाची मुख यंत्रणा आणि श्रवण यंत्रणा *भिन्न* असते. त्यामुळे उच्चारात फरक पडू शकतो. ५८. माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. भाषेचे *अपूर्ण* अनुकरण हे धनी परिवर्तनाचे एक कारण ठरते. ५९. *आळशी* प्रवृत्तीमुळे माणूस उच्चारात ढिलाई करतो आणि उच्चार प्रक्रिया घडते. ६०. *उच्चारासाठी* कष्ट न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ध्वनि परिवर्तन घडते. ६१. शब्दाच्या उच्चारात अकारण *आघात* निर्माण केल्यास उच्चार प्रक्रिया घडते. ६२. भौगोलिक परिस्थितीमुळे ध्वनी परिवर्तन घडते. कोकणातील माणूस नाकात बोलतो. उदा. तूप च्या ऐवजी तूंप. ६३. रूढी, प्रथा, परंपरांमुळेही ध्वनी परिवर्तन घडते. काही *आदिवासी* जमातींमध्ये स्त्रिया ओठाआड लाकडाचा तुकडा ठेवतात, त्यामुळे त्यांच्या उच्चारात फरक पडतो. ६४. *घाईघाईत* बोलण्याच्या सवयीमुळे सुद्धा उच्चार परिवर्तन घडते. ६५. जीत जेते संबंध हे सुद्धा उच्चार परिवर्तनाचे कारण ठरते. ६६. निरपेक्ष ध्वनीपरिवर्तन आणि *सापेक्ष* ध्वनीपरिवर्तन असे धनी परिवर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ६७. शब्दातील एक वर्ण जेव्हा जवळच्या वर्णाला आपल्यासारखाच करून घेतो तेव्हा *सदृशीकरण* ही प्रक्रिया घडते उदाहरणार्थ चक्र= चाक. ६८. सानिध्यात असलेल्या वर्णांना जेव्हा एखादा आगंतुक वर्ण दूर सारतो ;तेव्हा या क्रियेला *वियोजन* असे म्हणतात. उदाहरणार्थ श्री= सिरी. ६९. गुण, वृद्धी आणि *संप्रसारण* ही उच्चार प्रक्रिया होय. ७०. उच्चारात वर्णांची आदला बदल होणे म्हणजेच वर्ण *विपर्यास* . ७१. समान वर्णलोप या प्रकाराचे जुनी परिवर्तन म्हणजे 'नाक कटा' चे 'नकटा' होणे. ७२. ईस्टोरी, ईस्नान, ईस्क्रू ही उदाहरणे *आद्य* *स्वरागम* या प्रकारातील होत. ७३. ध्वनी हे भाषेचे बाह्यांग; तर *अर्थ* हे भाषेचे अंतरंग होय. ७४. शब्द हा भाषेतील *लघुत्तम* सार्थ घटक होय. ७५. भाषेचे कार्य *अर्थ* *निर्मिती* हे असल्यामुळे ध्वनी गौण ठरून अर्थाला प्राधान्य मिळते. ७६. ईश्वरी संकेत आणि *रूढी* यामुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो, असे भारतीय भाषा अभ्यासकांना वाटते. ७७. प्लेटोच्या मते भाषा ही *स्वयंभू* असून नैसर्गिक आहे. ७८. ॲरिस्टॉटलच्या मते भाषा ही *सामाजिक* संकेतांतून निर्माण झालेली आहे. ७९. आधी वस्तूची निर्मिती, मग मानवी मनात तिची कल्पना निर्मिती आणि नंतर *तर्कदर्शक* शब्द निर्माण झाला, असे मानले जाते. ८०. शब्दांच्या त्रिविध अर्थांनाच *शब्दशक्ती* असे म्हणतात. ८१. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या *तीन* *शक्ती* आहेत. ८२. अभिधा या शब्द शक्तीमुळे आपणाला वाच्यार्थ किंवा *रूढार्थ* मिळतो. ८३. लक्षणेमुळे लक्ष्यार्थ मिळतो तर व्यंजनेमुळे *व्यंग्यार्थ* . ८४. परिस्थिती आणि मानवी *मनोवृत्ती* यामुळे अर्थ परिवर्तन घडवून येते. ८५. 'गोठा' म्हणजे गाई बांधण्याचे ठिकाण. मात्र आज जिथे गाई-बैल, म्हैस, शेळ्या आदी बांधण्याच्या ठिकाणाला ही 'गोठा ' च म्हणतात. हा *अर्थविस्तार* होय. ८६. 'महायात्रा' म्हणजे मोठी यात्रा हा मूळचा अर्थ; मात्र आज महायात्रा म्हणजे अंत्ययात्रा असा *अर्थसंकोच* झाला आहे. ८७. *अर्थच्युती* म्हणजे शब्दातील मूळ अर्थ नष्ट होऊन त्या जागी दुसराच अर्थ येणे होय.उदा. तुरुंग= बिनभाड्याची खोली. ८८. 'परसाकडे जाणे' , ' मोरीवर बसणे ' ही *ग्राम्यता* *परिहारातून* अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत. ८९. ' *अवघड* जागेचे दुखणे', 'मायांग' ही अश्लीलता निवारणातून अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत. ९०. एखाद्या शब्दाचा अर्थ उन्नत होणे किंवा प्रशस्त होणे म्हणजेच *अर्थप्रशस्ती* होय. उदा. लहान लेकराला गुलामा, लबाडा असे म्हणणे. ९१. समानार्थी आणि परस्पर संबंधी अशा दोन शब्दांच्या अर्थात जेव्हा भेद होतो; तेव्हा *अर्थभेद* झाला असे म्हणतात. उदा. शर्ट= सदरा. ९२. *अर्थसार* म्हणजे थोड्या शब्दात बहुमोल अर्थ व्यक्त करणारी शब्द संहिता. उदा. अठराविश्व दारिद्र्य, ग्यानबाची मेख इ. ९३. *साहचर्य* हे एक अर्थ परिवर्तनाचे कारण होय. ९४. दानशूर कर्ण, भोळा शंकर ही *साम्यतत्त्वाची* उदाहरणे होत. ९५. चंद्रमुखी ,मृगनयनी ही *रूपकजन्य* अर्थप्रक्रिया होय. ९६. *बदलत्या* सामाजिक जीवनामुळे अर्थ परिवर्तन मोठ्या प्रमाणात घडते. ९७. *अशुभनिवारण* या मानवी प्रवृत्तीमुळे अर्थ परिवर्तन घडते. उदा. स्वर्गवासी होणे= मृत्यू पावणे. ९८. *अतिशयोक्ती* हे सुद्धा अर्थ परिवर्तनाचे एक कारण आहे. *घटक* - *३* *प्रमाण* *भाषा* *आणि* *बोली* ९९. जगातील कोणतीही भाषा मूळ *बोली* रूपातच असते. १००.' भाष् म्हणजे *बोलणे* ' यावरूनच भाषा ही संज्ञा रूढ झाली आहे. १०१. भाषिक व्यवहार हा मुळात *संवादाच्या* पातळीवरच असतो. १०२. भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा ती कोणती तरी एक *बोली* असते. १०३. बोली म्हणजे एखाद्या व्यापक भाषिक परिसरातील *प्रादेशिक* भाषा. १०४. संकेतबद्ध स्वनिमसंरचनेच्या *संप्रेषण* व्यवस्थेलाच भाषा असे म्हणतात. १०५. भाषा ही एखाद्या समाजाची बोली असते , तिलाच पुढे *प्रमाणभाषेचा* दर्जा प्राप्त झालेला असतो. १०६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये *श्रेष्ठ* - *कनिष्ठ* असा भेदभाव नसतो. १०७. वेगवेगळ्या प्रादेशिक बोलींना सामावून घेणारी भाषा म्हणजेच *प्रमाणभाषा* होय. १०८. बोली ही बोलण्यासाठी तर प्रमाणभाषा ही *लिहिण्यासाठी* प्राधान्याने वापरली जाते. १०९. बोली ही *नैसर्गिक* असते तर प्रमाणभाषा ही कृत्रिम असते. ११०. बोली ही सहज अवगत झालेली असते तर प्रमाणभाषा ही मुद्दामहून *शिकावी* लागते. १११. बोलीमध्ये गोडवा , आपलेपणा , जिव्हाळा असतो तर प्रमाण भाषेमध्ये *शिस्तबद्धता* असते. ११२. बोली ही घरात , कुटुंबात, नातेवाईकात , मित्रात बोलायची भाषा असते तर प्रमाण भाषा ही *अनोळखी* लोकांत बोलायची भाषा असते. ११३. बोली ही विशिष्ट प्रदेशाची असते तर प्रमाणभाषा ही *संपूर्ण* प्रदेशाची असते. ११४. बोली ही लोक व्यवहाराची तर प्रमाणभाषा ही *शासकीय* व्यवहाराची भाषा असते. ११५. बोली ही मोकळेपणाने बोलता येते तर प्रमाणभाषा ही *नियमांनी* बांधलेली असते. ११६. प्रसारमाध्यमांत वापरली जाणारी, शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी आणि मुद्दामहून लेखनाचे नियम करून जिला एकरूपत्व देण्याचा प्रयत्न केला जातो अशी भाषा म्हणजे *प्रमाण* *भाषा* होय. ११७. बोली ही *घरीच* शिकवली जाते तर प्रमाणभाषा ही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांतून जाणीपूर्वक शिकविली जाते. ११८. ज्या बोलीला *राजमान्यता* आणि समाजमान्यता मिळते तीच पुढे प्रमाण भाषा बनते. ११९. बोलीचा विचार करताना ती ज्या प्रदेशात बोलली जाते त्या *प्रदेशाचा* विचारही अपरिहार्य ठरतो. १२०. बोली ही त्या त्या प्रदेशाची *अस्मिता* असते. १२१. बोलीचे क्षेत्र मर्यादित असते; तर प्रमाण भाषेचे अमर्याद. १२२. एकाच भाषेच्या *अनेक* बोली असू शकतात. १२३. बोली या प्रमाणे भाषेला *पूरक* ठरत असतात. १२४. प्रमाण भाषेच्या तुलनेत बोली ही अधिक *परिवर्तनशील* असते ‌. १२५. ३,०७,७६२ चौरस किलोमीटर इतके व्यापक क्षेत्रफळ असणाऱ्या महाराष्ट्रात *मराठी* ही प्रमाणभाषा मानली जाते. १२६. मराठवाडी, वऱ्हाडी, कोकणी , अहिराणी( खान्देशी) , डांगी या मराठीच्या प्रमुख बोली आहेत. *घटक* -४ *विभक्ती* *विचार* १२७. वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्यालाच मराठीत *विभक्ती* असे म्हणतात. १२८. विभक्ती म्हणजे *विभागीकरण* . १२९. नाम, सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या *विकारांना* विभक्ती असे म्हणतात. १३०. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात; त्या अक्षरांना *प्रत्यय* असे म्हणतात. १३१.नाम व सर्वनामांना प्रत्यय लागून *विभक्तीची* रुपे तयार होतात. १३२. विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास *सामान्यरूप* असे म्हणतात. १३३. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया दाखविण्याचे कार्य करतो तो *कर्ता* . १३४. प्रथम विभक्तीचा कारकार्थ *कर्ता* असतो. १३५. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ *कर्म* असतो. १३६. नाम किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून मराठीत विभक्तींची संख्या *आठ* आहे. १३६. मराठी व्याकरणात आठ प्रकारच्या विभक्ती असून त्यांना *संस्कृत* प्रमाणे नावे दिलेली आहेत. १३७. आठवी विभक्ती ही संबोधनासाठी असून त्यामुळे तिचे नाव *संबोधन* असेच दिले आहे. १३८. प्रथमा या विभक्तीला एक वचनी आणि अनेक वचनी *प्रत्यय* नाहीत. १३९. स, ला, ते ; स, ला, ना, ते हे द्वितीया आणि *चतुर्थी* चे प्रत्यय सारखेच आहेत. १४०. ने,ए,शी ; ने, शी, ही, ई हे *तृतीया* विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४१. ऊन, हून ; ऊन, हून हे *पंचमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४२. चा,ची,चे ; चा,ची,चे हे *षष्ठी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४३. त,ई, आ; त, ई, आ हे *सप्तमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४४. नो हा *संबोधन* या विभक्तीचा प्रत्यय आहे. *घटक* - *५* *प्रयोग* *विचार* १४५. प्रयोग हा शब्द *संस्कृत* मधील " प्र + युज" या धातूपासून बनला आहे. १४६. प्रयोग याचा अर्थ *जुळणी* किंवा रचना होय. १४७. कर्त्याची किंवा कर्माची *क्रियापदाशी* अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते; तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. १४८. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे *क्रियापद* होय. १४९. क्रियापद हा वाक्यरुपी कुटुंबाचा *प्रमुख* असतो. १५०. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या *परस्पर* *संबंधाला* प्रयोग असे म्हणतात. १५१. प्रयोगात *प्रथमान्त* पदाला महत्त्व असते. १५२. कर्ता जेव्हा *प्रथमेत* असतो; तेव्हा कर्तरी हा प्रयोग होतो. १५३. कर्म जेव्हा प्रथमेत असते किंवा अप्रत्ययी द्वितीयेत असते; तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. १५४. कर्ता व कर्म यापैकी एकही पद जेव्हा प्रथमेत नसते तेव्हा *भावे* *प्रयोग* होतो. १५५. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून, त्याला ' *णारा* ' हा प्रत्यय लावून कोण? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो. १५६. मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार *तीन* आहेत. १५७. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्त्याच्या* लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. १५८. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्माच्या* लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी हा प्रयोग होतो. १५९. सकर्मक कर्तरी आणि *अकर्मक* *कर्तरी* हे कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. १६०. पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी असे कर्मणी प्रयोगाचे पाच *उपप्रकार* पडतात. -+++++++++++++++++---

शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...