शुक्रवार, १६ जुलै, २०२१

निवडक कादंबरी वाङ्मय - ७

*वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे?किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* ------------------------- *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि लातूर. *वस्तुनिष्ठ* *प्रश्न* *आणि* *उत्तरे* वर्ग - बी.ए.द्वितीय वर्ष सत्र चौथे/ ऐच्छिक मराठी /निवडक कादंबरी वाङ्मय - ७ अभ्यास घटक- फेसाटी १)'फेसाटी' ही कादंबरी कोणी लिहिली? *नवनाथ* *गोरे* २) लेखक नवनाथ गोरे यांच्या वडिलांचे नाव काय होते ? *सोपान* *ईश्वर* *गोरे* ३) ' फेसाटी' ही कादंबरी लेखकाने कोणाला अर्पण केली आहे? *ज्यांच्या* *जल्माची* *फेसाटी* *झाली* त्या *माझ्या* *वर्तमान*** *पिढीस...* ४) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणती? *काळ* ५) लेखक नवनाथ गोरे यांची पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली? *मुराळी* ६) लेखक नवनाथ गोरे यांनी ' फेसाटी' या कादंबरीला कोणत्या रूपात मांडले आहे? *सुंबरान* ७) सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं, सुंबरान कुणाचं? *ऐका* *माझ्या* *जल्माचं* ! ८) नवनाथ हा सगळ्या भावा बहिणीत ... ..होता. *शेंडेफळ* ९) ....भाकंला उभं ऱ्हावं ऐकायला. *धनगराच्या* १०) लेखकाच्या थोरल्या भावाच्या पाठीवरच्या बहिणीचं नाव काय होतं? *हिराक्का* ११) नवनाथ आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारीत असे? *काकू* १२) नवनाथ आपल्या वडिलांना... या नावाने हाक मारायचा. *काका* १३) नवनाथच्या आईचे नाव काय होते? *सुबाक्का* १४)साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फेसाटी' कादंबरीला कधी मिळाला *२०१८* १५)'फेसाटी' या कादंबरीची दुसरी आवृत्ती कोणत्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे? *अक्षर* *वाड्.मय* *प्रकाशन* पुणे १६)'फेसाटी'या कादंबरीला कुणाची पाठराखण आहे? प्रा. *रणधीर* *शिंदे* १६)'फेसाटी' या कादंबरीतील भाषा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? *सांगली* १७) गुराढोरांच्या पोटापाण्याचं कोण बघत होता? *काका* १८) कुणास जमीन लिहून देऊन दोन वरीस संपत आली होती? *नामदेव* १९) काकांनी कोणत्या पोलीस स्टेशनात जाऊन वर्दी दिली होती? *उमदी* २०) "... खात्यात पैशाशिवाय काय चालत नाही.हिथं वलबी जळतंया अन् वाळंबी जळतंया. पैसा हाय तर सगळं हाय." *पोलिस* २१)बी कोणाच्या पोटात दडून बसलं? *काळया* *आईच्या* २२)लेखक कोणत्या विषयात नापास झाला होता? *इंग्रजी* २३)तंडयावर कोणत्या देवळातल्या आरतीचा आवाज येत होता? *अंबाबाईच्या* २४)'बाळा कुठंबी जावू नकूचं.नापास झालं म्हणून काय झालं.?'असे लेखकाला कोणी म्हटले? *काकू* २५)लेखकाला विश्रामबागला नेण्यासाठी कोण आले होते? *विजय* २६) कोणी बोललेलं काकूंच्या मनाला लागलं असावं? *सुमाताई* २७)द्राक्षाची बाग कोणी लावली होती? *पवारांच्या* *ज्ञानू* *काकांनं* २८)बारक्यापणीच " काकू माझी शांती, नव्याला दिती बग" , असे कोणी म्हटले? *सुमाताई* २९)" म्याबी जतला नर्सिंग कोर्स लावणार हाय. दोघंबी येकाच खोलीत राहू" , असे लेखकाला कोणी म्हटले? *बापू* ३०) औंदाच्या .....पाठ फिरुली हुती. *पावसानं* ३१) " अरं ये ..... तुम्हाला जर खऱ्या आय बानं काढलं असत्याल तर या माझ्या अंगावर" *बोडकिच्यानु* ३२) " ये..... दोन हजार दी. तुझी केस मिटवतो." *म्हाताऱ्या* ३३) " ये वेड्या, तो पुतळाय.....लावलेला.चल निघ." *शोभेसाठी* ३४) ..... काकाला माझ्या बद्दल दया आली असावी. *ज्ञानू* ३५) "मला त्या टाईमाला त्यो माणूस .......चांगला वाटला. *देवापेक्षाबी* -------------------------

गुरुवार, १५ जुलै, २०२१

वैचारिक साहित्य IV

१.---------हे सन्मानाचे पराक्रमाचे बलाचे आणि ऐश्वर्याचे मूळ आहे. * A ज्ञान B वाचन C लेखन D काम २.या देशातील लोकांनी-----------जावे तेथे वस्ती करावी विज्ञा शिकावी. * A अमेरिकेत B भारतात C लंडन D विलायतेस ३.'ग्रामरचना'या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? * A महात्मा फुले B महात्मा गांधी C ताराबाई शिंदे D लोकहितवादी ४.मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना-----------यांनी केली. * A महात्मा फुले B लोकहितवादी C ताराबाई शिंदे D गोविंद पानसरे ५.महात्मा फुले यांनी------------येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले. A मुंबई B औरंगाबाद C पुणे D अहमदनगर ६.मराठी ग्रंथकार सभेस कोणी पत्र लिहिले? * A न्या. रानडे B महात्मा फुले C लोकमान्य टिळक D लोकहितवादी ७. 'शतपत्रे ' ह्या प्रसिद्ध साप्ताहिकातून कोणी लेखन केले ? * A महात्मा फुले B लोकमान्य टिळक C लोकहितवादी D प्रबोधनकार ठाकरे ८.लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय‌आहे ? * A गोपाळ गणेश आगरकर B गोपाळ हरी देशमुख C गोपाळ रामजी देशमुख D गणेश गोपाळ देशमुख ९.रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे ---------आहेत. * A गरीब B श्रीमंत C दरीद्री D बेकार १०.जशी स्त्री तसेच पुरूष हा स्त्री समानतेचा विचार कोणी मांडला? * A लोकहितवादी B ताराबाई शिंदे C महात्मा फुले D प्रबोधनकार ठाकरे ११.सगळे शहर वाहून गेले आणि पुराने पहिल्याच धडाक्याला -----------जीवांचा बळी घेतला. * A दोन हजार B तीन हजार C हजार D चार हजार १२.सन्मानचिन्हे मिळालेल्या व्यक्तिंची नावे आता जाहीर करावी असे मी --------- सांगतो. * A दिवाणांना B राजाला C प्रधानाला D सेवकांना १३.महात्मा फुले यांनी पुणे येथे ग्रंथकारांचे पहिले संमेलन कधी भरवले ? * A २४मे १८१७ B ११मे १८७८ C १५ मे १९७८ D ११ जून १९७८ १४.महापुराच्या वेळी सहाय्य करणारांचा गौरव कोणी केला ? * A महात्मा फुले B प्रबोधनकार ठाकरे C सयाजीराव गायकवाड D लोकहितवादी १५.आजी आणि आईचा प्रभाव कोणत्या लेखकावर होता? * A प्रबोधनकार ठाकरे B महात्मा फुले C सयाजीराव गायकवाड D गोविंद पानसरे १६. 'समर्थ व्हा, नाही तर नाहिसे व्हा' असा उपदेश कोणी केला ? * A महात्मा फुले B सयाजीराव गायकवाड C गोविंद पानसरे D लोकहितवादी १७.खरे आव्हान विचाराचे या पाठाचे लेखक कोण आहेत ‌? A डॉ बाबासाहेब आंबेडकर B महात्मा फुले C गोविंद पानसरे D ताराबाई शिंदे १८.प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव---------हे आहे. A केशव सिताराम ठाकरे B सिताराम केशव ठाकरे C बाळ केशव ठाकरे D दिगांबर केशव ठाकरे १९-------------निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे. A देवाने B विधात्याने C माणसाने D परमेश्वराने २०. कुमारिकांचे शाप या ग्रंथाचे लेखक ----------आहेत. * A यशवंत मनोहर B ताराबाई शिंदे C लोकहितवादी D प्रबोधनकार ठाकरे २१. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला? A महात्मा फुले B डॉ बाबासाहेब आंबेडकर C गोविंद पानसरे D ताराबाई शिंदे २२. -------------अख्यानात पतिव्रतेचे नियम सांगितले आहेत. * A द्रोपदी B रूक्मिणी C सावित्री D मयूर २३. समाजवादी सोव्हिएत युनियन----------च्या सुमारास कोसळले. * 1 point A १९८० B १९८९ C १९७० D १९६० २४. ------------म्हणजे‌ समाजाच्या मूल्यचारित्र्याची तपासणी. * A समाज B साहित्य C शिक्षण D वाचन २५. खरी प्रतिभा म्हणजे दुसरा---------आहे. * A डोळा B देव C बुद्धी D प्रकाश २६. -------------हे प्राच्यविद्यापंडित होते. * A शरद पाटील B शरद यादव C गोविंद पानसरे D आ.ह. साळुंखे २७. अमेरिकेत सुद्धा श्रीमंत-गरीब यांच्यातील----------- वाढत आहे. A समता B विषमता C एकता D मानवता २८. 'दास शूद्रांची गुलामगिरी' हा ग्रंथ----------यांनी लिहिला आहे. * A शरद पाटील B शरद यादव C महात्मा फुले D डॉ बाबासाहेब आंबेडकर २९.‌आम्ही ------------सदा पिडीत राहात होतो. * A ज्ञानाने B कामाने C विषमतेने D महाश्रमाने ३० -----------नावाचा एक वृद्ध प्रवृजित त्या (भिक्षु) परीषदेत बसला होता. A बुद्ध B राहूल C सुभद्र D अंगुलीमाल ३१. बुद्धम‌त्युनंतर पहिली संगिती घ्यायचे कारण-----------भिक्षूने सांगितले. * A महाकस्पय B कौशल्यान C अंगुलीमाल D बोधीप्रिय ३२.-----------हा शब्दसामान्य या पदार्थांचा पर्यायवाची शब्द आहे. * A जरा B धर्म C जाती D पंथ ३३.--------------हा विचारवंत साहित्यिकांना संस्कृतिचे रखवालदार व कस्टोडियन म्हणतो. * A अगस्त कांत B मॅथ्यू अर्नोल्ड C व्होल्टेअर D रूसो ३४.'साहित्याचे सौंदर्य आणि सौंदर्याची संस्कृती' या पाठाचे लेखक कोण आहेत ? * A यशवंत मनोहर B गोविंद पानसरे C शरद पाटील D ताराबाई शिंदे ३५.-----------हे माणसाच्या संबंधाची रचना होय. * A धर्म B मानव C समाज D साहित्य ३६. डॉ.यशवंत मनोहर यांचे किती काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत ? * D दहा C अकरा B बारा A तेरा ३७. 'भारताचे क्रांतिविज्ञान ' या ग्रंथाचे लेखक----------आहेत. * A महात्मा फुले B शरद पाटील C गोविंद पानसरे D डॉ.यशवंत मनोहर ३८.------------हे समाजाचे वर्णन करीत नाही तर समाजाचा अर्थ सांगतो. A लेखक B साहित्यिक C कवी D कलाकार ३९.----------म्हणजे सतत संस्कारित होत जाणाऱ्या मूल्यांचीच रचना असते. * A साहित्य B समाज C संस्कृती D निती ४०. सत्तेच्या ताटाखालच्या-----------विषमतेला आणि शोषणालाच सौंदर्य ठरविणारे अज्ञान निर्माण केले. * A राज्यकर्त्यांनी B माणसांनी C मांजरानी D लोकांनी

मंगळवार, १३ जुलै, २०२१

भाषाशास्त्र आणि व्याकरण

अ *विषय* : मराठी *वर्ग*: बी. ए. तृतीय वर्ष / सत्र- सहावे *अभ्यास पत्रिका* :- भाषाशास्त्र आणि व्याकरण ---------------------------------------- घटक: भाषेचे स्वरूप व कार्ये १. मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील *भाष्* या धातूपासून बनला आहे. २. भाष् या धातूचा अर्थ *बोलणे* असा आहे. ३. भाषा हे अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे एक *साधन* आहे. ४. भाषेचा अभ्यास करण्यासाठी *भाषा* *विज्ञान* ही ज्ञानशाखा विकसित झाली आहे. ५. कोणता ना कोणता *आशय* दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषा उपयोगात येते. ६. भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट *पद्धती* होय. ७. भाषा हे *अभिव्यक्तीचे* प्रमुख साधन होय. ८. भाषा म्हणजे एक *संकेत* *व्यवस्थाच* असते. ९. वरवर सोप्या वाटणाऱ्या भाषेचे स्वरूप हे *गुंतागुंतीचे* असते. १०. *बोलली* *जाते* ती भाषा. ११. मोजक्या भाषांना *लिपी* असते; बाकी इतर भाषा बोली स्वरूपातच असतात. १२. भाषेला चिरस्थायी रूप देण्यात *लिपीची* भूमिका महत्त्वाची आहे. १३. *देवनागरी* ही मराठी भाषेची लिपी आहे . १४. भाषेत *शब्दांचे* कार्य महत्त्वाचे असते. १५. अक्षरांची अर्थ युक्त रचना म्हणजेच *शब्द* होय. १६. भाषा ही मानवाची *अद्भुत* निर्मिती आहे. १७.इतर प्राण्यांपासून वेगळे ठरण्यासाठी *भाषा* हा घटक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. १८. "भाषा म्हणजे सांकेतिक परंतु मौखिक प्रतिकांचा आ़ंतर व्यवहाराकरिता उपयोगात येणारा *आकृतीबंध* होय " - रा. सो. सराफ. १९." Language is *arbitrary* Vocal symbols used for human communication". - Ronald ward F. २०. भाषेमुळे समाजाचा विकास होतो, समाजाचे ऐक्य टिकून राहते आणि *संस्कृती* संवर्धन होते. २१. "भाषा व साधन है जिसके द्वारा हम अपने विचारों को व्यक्त कर सकते है और इसके लिये हम *वाचिक* ध्वनीयों का प्रयोग करते है." २२. "भाषा मुख से उच्चारित होने वाले शब्द और वाक्य आदीका वह समूह है जिनके द्वारा *मन* की बात जताई जाती है." २३. "धन्यात्मक शब्दों द्वारा *विचारों* को प्रकट करना ही भाषा है." २४. भाषा हे मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचे *मूलभूत* साधन आहे. २५. "भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणार्‍या सार्थ व *अन्वित* ध्वनींचा समूह " - कृ.पां. कुलकर्णी. २६. "मनातील कल्पना *शब्दांच्या* द्वारे प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा" वा.गो. आपटे. २७. " मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या *ध्वनी* *संकेतांनी* बनलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा एक पद्धती आहे. " -ना. गो. कालेलकर. २८. "यादृच्छिक *ध्वनी* *संकेतांवर* आधारलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा" - श्री.न. गजेंद्रगडकर. २९. "ध्वनी व अर्थ यांची सांगड घालण्याऱ्या *चिन्हांची* व्यवस्था म्हणजे भाषा" - फेर्दिना दि सोस्यूर ३०. "कल्पना , भावना , इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे ; *स्वतःच्या* इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा" - एडवर्ड सपीर. *घटक* - २ *भाषिक* *परिवर्तन* : *ध्वनी* *परिवर्तन* व *अर्थ* *परिवर्तन* . ३१. भाषा हे सर्वात सुलभ, प्रभावी आणि अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे *संपर्क* *माध्यम* आहे. ३२. भाषेचा उद्देश *संदेश* व्यवहार पूर्ण करणे हा आहे. ३३. भाषेला *सामाजिक* आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. ३४. कोणताही नवा *संदेश* देण्याची आणि ग्रहण करण्याची क्षमता भाषेमध्ये असते. ३५. भाषा व्यवहारांमध्ये शब्दांना प्राप्त होणारे अर्थ हे *समाजाकडून* निश्चित झालेले असतात. ३६. जसा *समाज* बदलतो तशी भाषा बदलते. ३७. भाषिक परिवर्तन हे *नकळत* घडून येते. ३८. भाषिक परिवर्तन ही *काळाच्या* ओघात घडून येणारी प्रक्रिया आहे. ३९. भाषिक परिवर्तन हे सूक्ष्म, तरल आणि *संथ* गतीने अविरत सुरू असते. ४०. एकाच भाषेच्या दोन किंवा अधिक कालखंडांतील *रूपांची* तुलना केली असता त्यात विभिन्नता आढळते ही विभिन्नता म्हणजेच भाषिक परिवर्तन होय. ४१. कोणत्याही कालखंडात कोणतीही भाषा *स्थिर* राहिल्याचे आढळून येत नाही. ४२. परिवर्तनशीलता हे भाषेचे *अंगभूत* वैशिष्ट्य होय. ४३. प्रत्येक भाषेवर इतर भाषांचे *ऋण* असतातच. ४४. जगातील अनेक भाषांमध्ये शब्द *साम्य* आढळून येते. ४५. भाषेत दोन प्रकारे परिवर्तन घडते; एक म्हणजे ध्वनी परिवर्तन आणि दुसरे म्हणजे *अर्थ* परिवर्तन. ४६. भाषा ही ध्वनी संकेतांनी सिद्ध झालेली असल्यामुळे ध्वनी हे भाषेचे *मूलभूत* घटक ठरतात. ४७. ध्वनि परिवर्तन म्हणजेच *उच्चार* प्रक्रिया होय. ४८. कर्णेंद्रियांवर एका विशिष्ट प्रकारची संवेदना घडविणार्‍या *वायूलहरींना* ध्वनी असे म्हणतात. ४९. भाषेच्या अंतरंगातील बदल म्हणजेच *अर्थातील* बदल होय, यालाच आपण अर्थ परिवर्तन असे म्हणतो. ५०. भाषेच्या बहिरंगातील बदल म्हणजेच ध्वनींतील किंवा उच्चारांतील बदल होय; यालाच आपण *ध्वनीपरिवर्तन* किंवा उच्चार प्रक्रिया असे म्हणतो. ५१. "एका विशिष्ट काली विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या, विशिष्ट समाजाच्या भाषेतील ध्वनी कालांतराने बदलतात. ध्वनीत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेस *ध्वनी* परिवर्तन किंवा उच्चार परिवर्तन असे म्हणतात"- ना. गो. कालेलकर. ५२.ध्वनि परिवर्तन हे *अमर्याद* असते. ५३. ध्वनि परिवर्तन हे *सर्वव्यापी* असून जगातील सर्व भाषात ते घडत असते. ५४. ध्वनि परिवर्तन *प्रवाही* असते तसेच ते अज्ञेय असते. ५५. विशिष्ट ध्वनीचा एक उच्चार जाऊन दुसरा उच्चार *रुढ* होणे या प्रक्रियेलाच ध्वनी परिवर्तन असे म्हणतात. ५६. मुखरचनेतील *भिन्नतेमुळे* ही दोन्ही परिवर्तन घडत असते. ५७. प्रत्येकाची मुख यंत्रणा आणि श्रवण यंत्रणा *भिन्न* असते. त्यामुळे उच्चारात फरक पडू शकतो. ५८. माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. भाषेचे *अपूर्ण* अनुकरण हे धनी परिवर्तनाचे एक कारण ठरते. ५९. *आळशी* प्रवृत्तीमुळे माणूस उच्चारात ढिलाई करतो आणि उच्चार प्रक्रिया घडते. ६०. *उच्चारासाठी* कष्ट न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ध्वनि परिवर्तन घडते. ६१. शब्दाच्या उच्चारात अकारण *आघात* निर्माण केल्यास उच्चार प्रक्रिया घडते. ६२. भौगोलिक परिस्थितीमुळे ध्वनी परिवर्तन घडते. कोकणातील माणूस नाकात बोलतो. उदा. तूप च्या ऐवजी तूंप. ६३. रूढी, प्रथा, परंपरांमुळेही ध्वनी परिवर्तन घडते. काही *आदिवासी* जमातींमध्ये स्त्रिया ओठाआड लाकडाचा तुकडा ठेवतात, त्यामुळे त्यांच्या उच्चारात फरक पडतो. ६४. *घाईघाईत* बोलण्याच्या सवयीमुळे सुद्धा उच्चार परिवर्तन घडते. ६५. जीत जेते संबंध हे सुद्धा उच्चार परिवर्तनाचे कारण ठरते. ६६. निरपेक्ष ध्वनीपरिवर्तन आणि *सापेक्ष* ध्वनीपरिवर्तन असे धनी परिवर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ६७. शब्दातील एक वर्ण जेव्हा जवळच्या वर्णाला आपल्यासारखाच करून घेतो तेव्हा *सदृशीकरण* ही प्रक्रिया घडते उदाहरणार्थ चक्र= चाक. ६८. सानिध्यात असलेल्या वर्णांना जेव्हा एखादा आगंतुक वर्ण दूर सारतो ;तेव्हा या क्रियेला *वियोजन* असे म्हणतात. उदाहरणार्थ श्री= सिरी. ६९. गुण, वृद्धी आणि *संप्रसारण* ही उच्चार प्रक्रिया होय. ७०. उच्चारात वर्णांची आदला बदल होणे म्हणजेच वर्ण *विपर्यास* . ७१. समान वर्णलोप या प्रकाराचे जुनी परिवर्तन म्हणजे 'नाक कटा' चे 'नकटा' होणे. ७२. ईस्टोरी, ईस्नान, ईस्क्रू ही उदाहरणे *आद्य* *स्वरागम* या प्रकारातील होत. ७३. ध्वनी हे भाषेचे बाह्यांग; तर *अर्थ* हे भाषेचे अंतरंग होय. ७४. शब्द हा भाषेतील *लघुत्तम* सार्थ घटक होय. ७५. भाषेचे कार्य *अर्थ* *निर्मिती* हे असल्यामुळे ध्वनी गौण ठरून अर्थाला प्राधान्य मिळते. ७६. ईश्वरी संकेत आणि *रूढी* यामुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो, असे भारतीय भाषा अभ्यासकांना वाटते. ७७. प्लेटोच्या मते भाषा ही *स्वयंभू* असून नैसर्गिक आहे. ७८. ॲरिस्टॉटलच्या मते भाषा ही *सामाजिक* संकेतांतून निर्माण झालेली आहे. ७९. आधी वस्तूची निर्मिती, मग मानवी मनात तिची कल्पना निर्मिती आणि नंतर *तर्कदर्शक* शब्द निर्माण झाला, असे मानले जाते. ८०. शब्दांच्या त्रिविध अर्थांनाच *शब्दशक्ती* असे म्हणतात. ८१. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या *तीन* *शक्ती* आहेत. ८२. अभिधा या शब्द शक्तीमुळे आपणाला वाच्यार्थ किंवा *रूढार्थ* मिळतो. ८३. लक्षणेमुळे लक्ष्यार्थ मिळतो तर व्यंजनेमुळे *व्यंग्यार्थ* . ८४. परिस्थिती आणि मानवी *मनोवृत्ती* यामुळे अर्थ परिवर्तन घडवून येते. ८५. 'गोठा' म्हणजे गाई बांधण्याचे ठिकाण. मात्र आज जिथे गाई-बैल, म्हैस, शेळ्या आदी बांधण्याच्या ठिकाणाला ही 'गोठा ' च म्हणतात. हा *अर्थविस्तार* होय. ८६. 'महायात्रा' म्हणजे मोठी यात्रा हा मूळचा अर्थ; मात्र आज महायात्रा म्हणजे अंत्ययात्रा असा *अर्थसंकोच* झाला आहे. ८७. *अर्थच्युती* म्हणजे शब्दातील मूळ अर्थ नष्ट होऊन त्या जागी दुसराच अर्थ येणे होय.उदा. तुरुंग= बिनभाड्याची खोली. ८८. 'परसाकडे जाणे' , ' मोरीवर बसणे ' ही *ग्राम्यता* *परिहारातून* अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत. ८९. ' *अवघड* जागेचे दुखणे', 'मायांग' ही अश्लीलता निवारणातून अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत. ९०. एखाद्या शब्दाचा अर्थ उन्नत होणे किंवा प्रशस्त होणे म्हणजेच *अर्थप्रशस्ती* होय. उदा. लहान लेकराला गुलामा, लबाडा असे म्हणणे. ९१. समानार्थी आणि परस्पर संबंधी अशा दोन शब्दांच्या अर्थात जेव्हा भेद होतो; तेव्हा *अर्थभेद* झाला असे म्हणतात. उदा. शर्ट= सदरा. ९२. *अर्थसार* म्हणजे थोड्या शब्दात बहुमोल अर्थ व्यक्त करणारी शब्द संहिता. उदा. अठराविश्व दारिद्र्य, ग्यानबाची मेख इ. ९३. *साहचर्य* हे एक अर्थ परिवर्तनाचे कारण होय. ९४. दानशूर कर्ण, भोळा शंकर ही *साम्यतत्त्वाची* उदाहरणे होत. ९५. चंद्रमुखी ,मृगनयनी ही *रूपकजन्य* अर्थप्रक्रिया होय. ९६. *बदलत्या* सामाजिक जीवनामुळे अर्थ परिवर्तन मोठ्या प्रमाणात घडते. ९७. *अशुभनिवारण* या मानवी प्रवृत्तीमुळे अर्थ परिवर्तन घडते. उदा. स्वर्गवासी होणे= मृत्यू पावणे. ९८. *अतिशयोक्ती* हे सुद्धा अर्थ परिवर्तनाचे एक कारण आहे. *घटक* - *३* *प्रमाण* *भाषा* *आणि* *बोली* ९९. जगातील कोणतीही भाषा मूळ *बोली* रूपातच असते. १००.' भाष् म्हणजे *बोलणे* ' यावरूनच भाषा ही संज्ञा रूढ झाली आहे. १०१. भाषिक व्यवहार हा मुळात *संवादाच्या* पातळीवरच असतो. १०२. भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा ती कोणती तरी एक *बोली* असते. १०३. बोली म्हणजे एखाद्या व्यापक भाषिक परिसरातील *प्रादेशिक* भाषा. १०४. संकेतबद्ध स्वनिमसंरचनेच्या *संप्रेषण* व्यवस्थेलाच भाषा असे म्हणतात. १०५. भाषा ही एखाद्या समाजाची बोली असते , तिलाच पुढे *प्रमाणभाषेचा* दर्जा प्राप्त झालेला असतो. १०६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये *श्रेष्ठ* - *कनिष्ठ* असा भेदभाव नसतो. १०७. वेगवेगळ्या प्रादेशिक बोलींना सामावून घेणारी भाषा म्हणजेच *प्रमाणभाषा* होय. १०८. बोली ही बोलण्यासाठी तर प्रमाणभाषा ही *लिहिण्यासाठी* प्राधान्याने वापरली जाते. १०९. बोली ही *नैसर्गिक* असते तर प्रमाणभाषा ही कृत्रिम असते. ११०. बोली ही सहज अवगत झालेली असते तर प्रमाणभाषा ही मुद्दामहून *शिकावी* लागते. १११. बोलीमध्ये गोडवा , आपलेपणा , जिव्हाळा असतो तर प्रमाण भाषेमध्ये *शिस्तबद्धता* असते. ११२. बोली ही घरात , कुटुंबात, नातेवाईकात , मित्रात बोलायची भाषा असते तर प्रमाण भाषा ही *अनोळखी* लोकांत बोलायची भाषा असते. ११३. बोली ही विशिष्ट प्रदेशाची असते तर प्रमाणभाषा ही *संपूर्ण* प्रदेशाची असते. ११४. बोली ही लोक व्यवहाराची तर प्रमाणभाषा ही *शासकीय* व्यवहाराची भाषा असते. ११५. बोली ही मोकळेपणाने बोलता येते तर प्रमाणभाषा ही *नियमांनी* बांधलेली असते. ११६. प्रसारमाध्यमांत वापरली जाणारी, शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी आणि मुद्दामहून लेखनाचे नियम करून जिला एकरूपत्व देण्याचा प्रयत्न केला जातो अशी भाषा म्हणजे *प्रमाण* *भाषा* होय. ११७. बोली ही *घरीच* शिकवली जाते तर प्रमाणभाषा ही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांतून जाणीपूर्वक शिकविली जाते. ११८. ज्या बोलीला *राजमान्यता* आणि समाजमान्यता मिळते तीच पुढे प्रमाण भाषा बनते. ११९. बोलीचा विचार करताना ती ज्या प्रदेशात बोलली जाते त्या *प्रदेशाचा* विचारही अपरिहार्य ठरतो. १२०. बोली ही त्या त्या प्रदेशाची *अस्मिता* असते. १२१. बोलीचे क्षेत्र मर्यादित असते; तर प्रमाण भाषेचे अमर्याद. १२२. एकाच भाषेच्या *अनेक* बोली असू शकतात. १२३. बोली या प्रमाणे भाषेला *पूरक* ठरत असतात. १२४. प्रमाण भाषेच्या तुलनेत बोली ही अधिक *परिवर्तनशील* असते ‌. १२५. ३,०७,७६२ चौरस किलोमीटर इतके व्यापक क्षेत्रफळ असणाऱ्या महाराष्ट्रात *मराठी* ही प्रमाणभाषा मानली जाते. १२६. मराठवाडी, वऱ्हाडी, कोकणी , अहिराणी( खान्देशी) , डांगी या मराठीच्या प्रमुख बोली आहेत. *घटक* -४ *विभक्ती* *विचार* १२७. वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्यालाच मराठीत *विभक्ती* असे म्हणतात. १२८. विभक्ती म्हणजे *विभागीकरण* . १२९. नाम, सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या *विकारांना* विभक्ती असे म्हणतात. १३०. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात; त्या अक्षरांना *प्रत्यय* असे म्हणतात. १३१.नाम व सर्वनामांना प्रत्यय लागून *विभक्तीची* रुपे तयार होतात. १३२. विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास *सामान्यरूप* असे म्हणतात. १३३. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया दाखविण्याचे कार्य करतो तो *कर्ता* . १३४. प्रथम विभक्तीचा कारकार्थ *कर्ता* असतो. १३५. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ *कर्म* असतो. १३६. नाम किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून मराठीत विभक्तींची संख्या *आठ* आहे. १३६. मराठी व्याकरणात आठ प्रकारच्या विभक्ती असून त्यांना *संस्कृत* प्रमाणे नावे दिलेली आहेत. १३७. आठवी विभक्ती ही संबोधनासाठी असून त्यामुळे तिचे नाव *संबोधन* असेच दिले आहे. १३८. प्रथमा या विभक्तीला एक वचनी आणि अनेक वचनी *प्रत्यय* नाहीत. १३९. स, ला, ते ; स, ला, ना, ते हे द्वितीया आणि *चतुर्थी* चे प्रत्यय सारखेच आहेत. १४०. ने,ए,शी ; ने, शी, ही, ई हे *तृतीया* विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४१. ऊन, हून ; ऊन, हून हे *पंचमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४२. चा,ची,चे ; चा,ची,चे हे *षष्ठी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४३. त,ई, आ; त, ई, आ हे *सप्तमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४४. नो हा *संबोधन* या विभक्तीचा प्रत्यय आहे. *घटक* - *५* *प्रयोग* *विचार* १४५. प्रयोग हा शब्द *संस्कृत* मधील " प्र + युज" या धातूपासून बनला आहे. १४६. प्रयोग याचा अर्थ *जुळणी* किंवा रचना होय. १४७. कर्त्याची किंवा कर्माची *क्रियापदाशी* अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते; तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. १४८. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे *क्रियापद* होय. १४९. क्रियापद हा वाक्यरुपी कुटुंबाचा *प्रमुख* असतो. १५०. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या *परस्पर* *संबंधाला* प्रयोग असे म्हणतात. १५१. प्रयोगात *प्रथमान्त* पदाला महत्त्व असते. १५२. कर्ता जेव्हा *प्रथमेत* असतो; तेव्हा कर्तरी हा प्रयोग होतो. १५३. कर्म जेव्हा प्रथमेत असते किंवा अप्रत्ययी द्वितीयेत असते; तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. १५४. कर्ता व कर्म यापैकी एकही पद जेव्हा प्रथमेत नसते तेव्हा *भावे* *प्रयोग* होतो. १५५. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून, त्याला ' *णारा* ' हा प्रत्यय लावून कोण? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो. १५६. मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार *तीन* आहेत. १५७. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्त्याच्या* लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. १५८. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्माच्या* लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी हा प्रयोग होतो. १५९. सकर्मक कर्तरी आणि *अकर्मक* *कर्तरी* हे कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. १६०. पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी असे कर्मणी प्रयोगाचे पाच *उपप्रकार* पडतात. -+++++++++++++++++---

चाचणी प्रथम

1) नांगऱ्यांचे बळ ही गाथा लोक जीवनातील ------- संचित व्यक्त करते. 2 points A) लोकजीवनाचे B) अनुभवाचे C) शासनाची D) अनुभवाचे 2) ------- व्यक्तिमत्व भावोत्कष्ट आहे. 2 points A) संत नामदेव B) संत तुकाराम C) संत गाडगेबाबा D) संत तुकडोजी 3) ------- यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 मध्ये पहिला ग्रंथ लिहिला. 2 points A) जनार्दन वाघमारे B) मुकुंदराव पाटील C) गंगाधर पानतावणे D) भास्कर बडे 4) जमीन कितीही ------- असली तरी तीत प्रथम नांगरट करणाऱ्यांच्या हातात बळ असले पाहिजे म्हणजे ठिणग्या उडाल्या तरी जमीन नांगरली जाते. 2 points A) खडकाळ B) काळी C) काळी कसदार D) लाल 5) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ती घालवण्याचे उपाय या लेखाचे लेखक -------आहेत. 2 points A) उर्मिला चाकुरकर B) डॉ मुकुंद पाटील C) जनार्दन वाघमारे D) भास्कर बडे 6) मुकुंदराज पाटील यांनी दीनमित्र मधून सुमारे ------- अग्रलेख लिहिले. 2 points A)2800 B)2250 C)2750 D)2875 7) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ते घालवण्याचे उपाय या लेखातून शंभर वर्षांपूर्वीची --------- दयनीय अवस्था मांडली आहे. 2 points A) शेतमजुराची B) कारखानदारांची C) गावकऱ्यांची D) शेतकऱ्याची 8) आपणा लोकांचा ------ मोठा भरवसा असतो. A) प्राण्यावर B) ईश्वरावर C) नशिबावर D) माणसावर 9)--------' भरवशावर न बघता प्रयत्नच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. 2 points A) नशिबाच्या B) निसर्गाच्या C) साधूच्या D) ईश्वराच्या 10) आपणास सर्व मुलास जमीन वाटून देण्याची ----------- असल्यामुळे मोठ्या जमिनीचे लहान तुकडे करावे लागतात. 2 points A) रूढी परंपरा B) वहिवाट C) मालकीहक्क D) नीतिमत्ता1) नांगऱ्यांचे बळ ही गाथा लोक जीवनातील ------- संचित व्यक्त करते. 2 points A) लोकजीवनाचे B) अनुभवाचे C) शासनाची D) अनुभवाचे 2) ------- व्यक्तिमत्व भावोत्कष्ट आहे. 2 points A) संत नामदेव B) संत तुकाराम C) संत गाडगेबाबा D) संत तुकडोजी 3) ------- यांनी हिंदू आणि ब्राह्मण 1910 मध्ये पहिला ग्रंथ लिहिला. 2 points A) जनार्दन वाघमारे B) मुकुंदराव पाटील C) गंगाधर पानतावणे D) भास्कर बडे 4) जमीन कितीही ------- असली तरी तीत प्रथम नांगरट करणाऱ्यांच्या हातात बळ असले पाहिजे म्हणजे ठिणग्या उडाल्या तरी जमीन नांगरली जाते. 2 points A) खडकाळ B) काळी C) काळी कसदार D) लाल 5) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ती घालवण्याचे उपाय या लेखाचे लेखक -------आहेत. 2 points A) उर्मिला चाकुरकर B) डॉ मुकुंद पाटील C) जनार्दन वाघमारे D) भास्कर बडे 6) मुकुंदराज पाटील यांनी दीनमित्र मधून सुमारे ------- अग्रलेख लिहिले. 2 points A)2800 B)2250 C)2750 D)2875 7) शेतकऱ्याची निकृष्ट स्थिती आणि ते घालवण्याचे उपाय या लेखातून शंभर वर्षांपूर्वीची --------- दयनीय अवस्था मांडली आहे. 2 points A) शेतमजुराची B) कारखानदारांची C) गावकऱ्यांची D) शेतकऱ्याची 8) आपणा लोकांचा ------ मोठा भरवसा असतो. A) प्राण्यावर B) ईश्वरावर C) नशिबावर D) माणसावर 9)--------' भरवशावर न बघता प्रयत्नच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. 2 points A) नशिबाच्या B) निसर्गाच्या C) साधूच्या D) ईश्वराच्या 10) आपणास सर्व मुलास जमीन वाटून देण्याची ----------- असल्यामुळे मोठ्या जमिनीचे लहान तुकडे करावे लागतात. 2 points A) रूढी परंपरा B) वहिवाट C) मालकीहक्क D) नीतिमत्ता

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

आधुनिक मराठी कविता वस्तुनिष्ठ प्रश्न

1. मराठी कवितेमध्ये ‘आरतीप्रभू’ या टोपणनावाने -------------यांनी काव्यलेखन केले. A) उर्मिला चाकुरकर B) प्रज्ञा पवार C) चि. त्र्यं. खानोलकर D) प्रिया तेंडूलकर 2. “एक असतं इंजेक्शन फक्त --------- निवडून काढणार आणि” A) फुलांनाच B) कळ्यांनाच C) फळांनाच D) पानांनाच 3. ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? A) आरतीप्रभू B) ग्रेस C) सुरेश भट D) रामदास केदार 4. हायकू हा मुळात --------- काव्यप्रकार आहे. A) जपानी B) भारतीय C) फारसी D) इंग्रजी 5. बिरसा मुंडा ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातील आहे? A) आदिवासी कविता B) मोहोळ C) अभुजमाड D) उलगुलान 6. दुबई येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ---------- यांनी भूषविले. A) फ. मुं. शिंदे B) सुरेश भट C) मंगेश पाडगावकर D) प्रज्ञा पवार 7. ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाच्या संपादिका ---------- आहेत. A) प्रज्ञा पवार B) सारिका उबाळे परळकर C) सुचिता खल्लाळ D) संजीवनी तडेगावकर 8. पुढीलपैकी कोणत्या कवीने मराठी साहित्यास देशीवादी वळण दिले? A) शरदच्चंद्र मुक्तिबोध B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) आरतीप्रभू 9. ----------- कवितासंग्रह कवयित्री प्रज्ञा पवार यांचा नाही. A) अंतस्थ B) मी भिडवू पाहते समग्राशी डोळा C) उत्कट जीवघेण्या धगीवर D) नक्षत्रांचे देणे. 10. महाराष्ट्र भूमीत जन्मा आली --------- मग राणी झाली लेकरासामान प्रजेला जपली होळकरांच्या घराण्यात ती, दिसली रे शोभूनि A) कल्याणची B) इंदूरची C) झाशीची D) राजाची 11. ‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे? A) यशवंत मनोहर B) अण्णा भाऊ साठे C) नारायण सुर्वे D) नामदेव ढसाळ 12. कवी भालचंद्र नेमाडे यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? A) जीवन गौरव B) साहित्य अकादमी C) अर्जुन D) यापैकी नाही 13. महानगरीय संवेदनेची कविता कोणत्या कवीने लिहिली? A) रामदास केदार B) अरुण काळे C) सुरेश भट D) यशवंत मनोहर 14. कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव काय आहे? A) चिंतामण त्र्यंबक खानोलकर B) दिलीप पुरुषोत्तम चित्रे C) नारायण गंगाराम सुर्वे D) माणिक सीताराम गोडघाटे 15. आण्णा भाऊ साठे यांचा ------------ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. A) शाहीर B) सनद C) यात्रिक D) मोहोळ 16. परभणी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी -------- होते. A) फ. मुं. शिंदे B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) यापैकी नाही 17. ‘असे कसे म्हणता येईल’ ही कविता ------- समाजाच्या रोजीरोटीच्या विवंचनेवर भाष्य करते. A) आदिवासी B) मुस्लीम C) ग्रामीण D) मध्यमवर्गीय 18. स्त्रीभ्रूण हत्येसारखे पातक करणाऱ्या व्यवस्थेवर कोणती कविता प्रकाश टाकते? A) अर्थयुद्ध B) निष्णात C) झाडबाबा D) भविष्यातल्या गर्भातल्या बाळाचे रुदन 19. महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार --------- यांना मिळाला. A) सारिका उबाळे परळकर B) प्रज्ञा पवार C) नारायण सुर्वे D) आरतीप्रभू 20. भुजंग मेश्राम यांच्या कवितेतून --------- जीवनजाणीव व्यक्त होते. A) आदिवासी B) ग्रामीण C) महानगरीय D) स्त्रीवादी 21. दलित साहित्याचे ‘आंबेडकरी साहित्य’ हे नामकरण कोणी केले? A) ना. धों. महानोर B) नामदेव ढसाळ C) नारायण सुर्वे D) यशवंत मनोहर 22. याच वस्तीतून आपला ------ येईल तोवर मला गातच राहिले पाहिजे. A) चंद्र B) सूर्य C) माणूस D) मित्र 23. ‘उठा गडयांनो’ हा ---------- संग्रह आहे. A) बालगीत B) बालगझल C) बालकथा D) रुबाई 24. ----------- यांच्या कवितेवर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. A) नामदेव ढसाळ B) भालचंद्र नेमाडे C) नारायण सुर्वे D) यशवंत मनोहर 25. देगलूर भागातील मराठी बोलीचा प्रभाव -------- कवीच्या लेखनावर आहे. A) मलगीरवार लक्ष्मण B) रामदास केदार C) संजय वाघ D) आरतीप्रभू 26. वृक्ष संवर्धनाचा संदेश कोणती कविता देते? A) हळद लावाया B) झाडबाबा C) दान D) एल्गार 27. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला -------- A) वामनराव B) भीमराव C) शामराव D) राव 28. “सजुन धजुन करवली सकु, बाई येऊन कपाळी लावी कुंकू, ओल्या डोळ्याच्या बाहुल्या पाणावल्या” या कवितेच्या ओळी कोणत्या कवितेतील आहेत? A) हळद लावाया B) पुन्हा एकदा C) निष्णात D) बैल दौलतीचा धनी 29. निसर्ग आणि मानवी सह्संबंधाचे सामाजिक चित्रण कोणत्या कवितेतून आलेले आहे? A) कुणाच्या खांद्यावर B) तीन हायकू C) प्रेम म्हणजे D) हळद लावाया 30. “झाडे लावा, झाडे जगवा संदेश मनात रुजवून पाहू उगवणाऱ्या कोंभाला प्राणपणाने जगवत राहू” या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? A) संजय वाघ B) शं. ल. नाईक C) सुरेश भट D) रामदास केदार 31. “मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येते, उर्दूमध्ये ----- म्हणून प्रेम करता येतं” A) लव्ह B) प्यार C) इश्क D) रिस्क 32. ‘देखणी’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत? A) शरदच्चंद्र मुक्तिबोध B) मंगेश पाडगावकर C) सुरेश भट D) भालचंद्र नेमाडे 33. विश्व गझल परिषदेचे अध्यक्षपद --------- यांनी भूषविले आहे. A) फ. म. शहाजिंदे B) डॉ. शेख इकबाल मिन्ने C) प्रभाकर साळेगावकर D) सुरेश भट 34. पहिल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान -------- यांना मिळाला. A) डॉ. शेख इकबाल मिन्ने B) फकरुद्दीन बेनुर C) फ. म. शहाजिंदे D) यापैकी नाही 35. ‘शिरस्नाता’ कवितासंग्रह कोणाचा आहे? A) प्रज्ञा पवार B) सारिका उबाळे परळकर C) संजय वाघ D) भुजंग मेश्राम 36. ‘चांदोमामा’ हा बालकाव्यसंग्रह --------- यांचा आहे. A) प्रज्ञा पवार B) शं. ल. नाईक C) मंगेश पाडगावकर D) भुजंग मेश्राम 37. ‘अर्थयुध्द’ ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? A) उलगुलान B) नंतर आलेले लोक C) जोगवा D) यापैकी नाही 38. मराठीमध्ये गझल कोणी लोकप्रिय केली? A)रामदास केदार B) सुरेश भट C) संजय वाघ D) प्रभाकर साळेगावकर 39. ‘तोंवर तुला मला’ या कवितेतील नायक कोणाशी संवाद साधतो? A) मैत्रिणीशी B) पत्नीशी C) बहिणीशी D) आईशी 40. ‘थेरीगाथा इसवी सन दोन हजार’ ही कविता कोणत्या प्रवाहाची आहे? A) मार्क्सवादी B) दलित C) स्त्रीवादी D) आदिवासी

सोमवार, २४ मे, २०२१

मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा इतिहास - वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

१. जनार्दन एकनाथ I खांब दिला भागवत II ---- झालासे कळस I भजन करा सावकाश II तुका २. धर्माचे पाळण I करणे पाषाण खंडन II हेच आम्हा करणे काम I बीज वाढवावे नाम या कार्यासाठीच आमचा अवतार आहे असे कोणते संत म्हणतात. संत तुकाराम ३. कोणी संत तुकारामांना स्वप्नात येऊन रामकृष्णहरी मंत्र दिला? बाबाजी चैतन्यांनी ४. संत तुकारामाच्या गाथेत्त किती अभंग रचना आहे? पाच हजार ५. संत तुकाराम सदेह -------- गेले अशी भाविक लोकांची कल्पना आहे. वैकुंठास ६. संत तुकारामांना स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्यांनी कोणता मंत्र दिला? रामकृष्णहरी आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्यानंतर संत तुकाराम किती दिवस इंद्रायणी काठी शिळेवर अन्नपान्याशिवाय होते ? 13 दिवस ७. संत तुकारामास गुरुपदेश कोठे झाला? ओतूर ८. संत तुकारामाचे मन संसारातून उद्विग्न झाल्यानंतर ते कोठे एकांतात भजन-कीर्तन करू लागले? भंडारा डोंगरावर ९. संत तुकारामाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? जिजाई १०. शतकोटी अभंग रचना पूर्ण करण्याची आज्ञा कोणत्या संताने संत तुकारामांना दिली? संत नामदेव ११. जोडूनिया धन उत्तम धन उत्तम व्यवहारे I ----- व्यवहारे वेच करी II उदास १२. सुख पाहता जवापाडे I दु:ख पर्वाता एवढे II ही रचना कोणाची आहे? संत तुकाराम १३. संत तुकारामांनी आयुष्यभर लोकांना -----शिकवण दिली. भक्तिमार्गाची १४. फु बाई फु फुगडी फु हे भारुड कुणाचे आहे? संत तुकाराम १५. सुश्लोक वामनाचा प्रसिद्ध -------------तुकयाची I अभंगवाणी १६. सकळ तीर्थाचे माहेर I -------निर्विकार I होतो नामाचा गजर II भूवैकुंठ १७. वारकरी संतांनी भागवत धर्माचे मंदिर उभारल्यावर त्यात महाराष्ट्रधर्म या दैवताची नीट मूर्ती घडवून कोणी तिची आराधना केली? समर्थ रामदासांनी १८. संत तुकारामाच्या अभंगाचे लेखन कोणी केले? गंगारामबुवा माराळ व संताजी तेली जगनाडे १९. तुकाराम भक्तीतून कोणत्या संतास काव्य स्फुरले ? संत निळोबा २०. तुकाराम गाथेत रामेश्वर भटाचे किती अभंग आहेत? पाच २१. संत तुकारामाच्या धाकट्या भावाचे नाव काय होते? कान्होबा २२. समर्थ रामदासांनी सुमारे किती मठांची स्थापना केली? १८०० २३. समर्थ रामदासांचे वास्तव्य कोठे असे ? चाफळ २४. समर्थ रामदासांना कोणाचा अनुग्रह झाला होता? श्रीरामचंद्रांचा २५.समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1608 २६. शिव काळामध्ये पुढीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले? संत तुकाराम व संत रामदास २७. समर्थ रामदासाचे मूळ नाव काय होते ? नारायण २८. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय होते? नारायण सूर्याजीपंत ठोसर २९. समर्थ रामदासांचे मूळ गाव कोणते? जांब, जि. जालना ३०. श्रीरामाची उपासना कोणता संप्रदाय करतो? समर्थ संप्रदाय ३१. भर लग्न समारंभातून कोणत्या संताने पलायन केले होते? समर्थ रामदास ३२. समर्थ रामदासांचे ग्रंथ लेखनाचे मुख्यत्वे प्रेरणास्थान -----आहे. भगवतगीता ३३. करुणाष्टके हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास ३४. अनुदिन अनुतापे तापलो रामराया I परमदीन दयाला नीरसी मोहमाया या काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ३५. सोळा लघुकाव्य कोणी रचिली? समर्थ रामदास ३६. चौदा ओवी शतके मध्ये किती ओवी संख्या आहे? 1400 ३७. समर्थ रामदासांचे रामायण किती कांडाचे आहे? दोन ३८. समर्थ रामदासांनी कोणत्या वृतांत रचना केली? भुजंगप्रयात वृत्त ३९. समर्थ रामदासानी किती स्फुट प्रकरणे लिहिली? 69 ४०. भारतातील तीर्थक्षेत्र काशीला------ मानले जाते? आनंदवनभुवन ४१. अस्मानी- सुलतानी हा शब्द कोणाच्या सहित्यातून आला? समर्थ रामदास ४२. समर्थ रामदसांनी मारुती वंदनपर ------स्तोत्रे रचना केलेली आहे. भीमरूपी ४३. दासबोध व ------हे ग्रंथ समर्थाच्या प्रतिभेची रुपे दोन विशेष अपत्ये मानली जातात. मनाचे श्लोक ४४. मनाच्या श्लोकाची संख्या किती आहे? 205 ४५. मनाच्या श्लोकाचे दूसरे नाव काय आहे? मनोबोध ४६. समर्थ रामदास यांनी दासबोधात अध्याया ऐवजी -----असे म्हटले. दशक ४७. सामर्थ्य आहे चळवळीचे I जो जो करील तयाचे I परंतु येथे भगवंताचे I अधिष्ठान पाहिजे II प्रस्तुत काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ४८. कोणत्या कविचा उल्लेख रा. श्री. जोग यांनी "अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी" असे केले आहे? *कवी मुक्तेश्वर* ४९. कवी मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या ----चा मुलगा होता.*बहिनीचा* ५०. कवी मुक्तेश्वर यांचे आडनाव काय होते? *मुदगल* ५१. कवी मुक्तेश्वर याने त्याच्या काव्यात ठिकठिकाणी केलेला 'लीलाविश्वंभरा' चा उल्लेख--------- प्रतिपादक वाटतो. *श्रीदत्तात्रेयाचा* ५२. कवी मुक्तेश्वर याने महाभारताची आदी, सभा, वन,---------आणि सौप्तिक ही पाच पर्वे लिहिली. *विराट* ५३. कलाकवी ही उपाधी कोणत्या कवीस लावली जाते? *कवी मुक्तेश्वर* समर्थ रामदासांनी कोणत्या ग्रंथात श्री रामाची करुणा भाकली आहे? *करुणाष्टक* ५५. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास ५६. 'दासबोध' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे *समर्थ रामदास* ५७. मुर्खाचे लक्षणे हे प्रकरण कोणत्या ग्रंथातील आहे?*दासबोध* ५८. कोणत्या संप्रदायाने बलोपासना व रामोपासना याला महत्व दिले? *समर्थ संप्रदाय* ५९. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? * सज्जनगड* ६०. आदी प्रपंच करावा नेटका I मग लागावे परमार्थ विवेका II अशी ऐहिकवादी भूमिका कोणत्या संतांची होती? * समर्थ रामदास* ६१. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते ?*नारायण सूर्याजीपंत ठोसर* ५४. समर्थ रामदासांनी कोणत्या ग्रंथात श्री रामाची करुणा भाकली आहे? *करुणाष्टक* ५५. सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास ५६. 'दासबोध' या ग्रंथाचा कर्ता कोण आहे ? समर्थ रामदास* ५७. मुर्खाचे लक्षणे हे प्रकरण कोणत्या ग्रंथातील आहे?*दासबोध* ५८. कोणत्या संप्रदायाने बलोपासना व रामोपासना याला महत्व दिले? *समर्थ संप्रदाय* ५९. समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? * सज्जनगड* ६०. आदी प्रपंच करावा नेटका I मग लागावे परमार्थ विवेका II अशी ऐहिकवादी भूमिका कोणत्या संतांची होती? * समर्थ रामदास* ६१. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय होते ?*नारायण सूर्याजीपंत ठोसर* ६२. मनाच्या श्लोकांची संख्या किती आहे? *१२५* ६३. संत एकनाथा प्रमाणे मुक्तेश्वर ---- होता. *दत्तोपासक* ६४. 'शुकरंभासंवाद' हा ग्रंथ कोणी लिहिला? *कवी मुक्तेश्वर* ६५. 'निगमसार' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? * कवी वामन पंडित* ६६. कृष्ण भक्तिपर पंचसुधा ही प्रकरणे कोणत्या कवीने लिहीली * कवी वामन पंडित* ६७. 'यथार्थदिपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला? *कवी वामन पंडित* ६८. कवी मुक्तेश्वर हा कोणत्या संताचा नातू होता? *संत एकनाथ* ६९. 'नल दमयंती स्वयंवर' हे आख्यान काव्य कुणाचे आहे? *रघुनाथ पंडित* ७०. 'मनाचे श्लोक' समर्थ रामदासांनी कोणत्या वृत्तात लिहिले? * भुजंगप्रयात* ७१. कवी मुक्तेश्वरांच्या श्लोकबद्ध रामायणाची श्लोक संख्या किती आहे? *६६१* ७२. 'गर्जु हरीचे पोवाडे' कोणत्या संताच्या कवितेचे ध्येय होते? *संत तुकाराम* ७३. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे कोणी म्हटले आहे? *संत तुकाराम* ७४. "यारे सारे लहान थोर I याति भलते ---- नर II *नारी* ७५. असत्याशी मन केले ग्वाही I नाही मानिले बहुमता II हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत? *संत तुकाराम* ७६. संत बहिणाबाई कोणत्या संताची शिष्या होती? *संत तुकाराम* ७७. कटाव आणि फटके लिहिणारा शाहीर कोण होता? * अनंत फंदी* ७८. पानिपतच्या बख़रीचे लेखन कोणाच्या आज्ञेवरुन झाले? गोपिकाबाई ७९. रचना काळाच्या दृष्टीने सर्वात जुनी बखर कोणती? *महिकावतीची बखर* ८०.------- हा काव्यप्रकार वीररस प्रधान होता? *पोवाड़ा* ८१. कोणत्या कविचा उल्लेख रा. श्री. जोग यांनी "अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी" असे केले आहे? *कवी मुक्तेश्वर* ८२. कवी मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या ----चा मुलगा होता. *बहिनीचा* ८३. कवी मुक्तेश्वर यांचे आडनाव काय होते? *मुदगल* ८४. कवी मुक्तेश्वर याने त्याच्या काव्यात ठिकठिकाणी केलेला 'लीलाविश्वंभरा' चा उल्लेख--------- प्रतिपादक वाटतो. *श्रीदत्तात्रेयाचा* ८५. कवी मुक्तेश्वर याने महाभारताची आदी, सभा, वन,---------आणि सौप्तिक ही पाच पर्वे लिहिली. *विराट* ८६. कलाकवी ही उपाधी कोणत्या कवीस लावली जाते? *कवी मुक्तेश्वर* ८७. समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1608 ८८. शिव काळामध्ये पुढीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले? संत तुकाराम व संत रामदास ८९. समर्थ रामदासाचे मूळ नाव काय होते ? नारायण ९०. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय होते? नारायण सूर्याजीपंत ठोसर ९१. समर्थ रामदासांचे मूळ गाव कोणते? जांब,जि. जालना ९२. श्रीरामाची उपासना कोणता संप्रदाय करतो?समर्थ संप्रदाय ९३.भर लग्न समारंभातून कोणत्या संताने पलायन केले होते? समर्थ रामदास ९४. समर्थ रामदासांचे ग्रंथ लेखनाचे मुख्यत्वे प्रेरणास्थान -----आहे. भगवतगीता ९५. करुणाष्टके हा ग्रंथ कोणाचा आहे? समर्थ रामदास ९६. अनुदिन अनुतापे तापलो रामराया I परमदीन दयाला नीरसी मोहमाया या काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास ९७.सोळा लघुकाव्य कोणी रचिली? समर्थ रामदास ९८.चौदा ओवी शतके मध्ये किती ओवी संख्या आहे?1400 ९९. समर्थ रामदासांचे रामायण किती कांडाचे आहे? दोन १००. समर्थ रामदासांनी कोणत्या वृतांत रचना केली? भुजंगप्रयात वृत्त १०२.समर्थ रामदासानी किती स्फुट प्रकरणे लिहिली? 69 १०३. भारतातील तीर्थक्षेत्र काशीला------ मानले जाते? आनंदवनभुवन १०४.अस्मानी- सुलतानी हा शब्द कोणाच्या सहित्यातून आला? समर्थ रामदास १०५. समर्थ रामदसांनी मारुती वंदनपर ------स्तोत्रे रचना केलेली आहे. भीमरूपी १०६.दासबोध व ------हे ग्रंथ समर्थाच्या प्रतिभेची रुपे दोन विशेष अपत्ये मानली जातात. मनाचे श्लोक १०७.मनाच्या श्लोकाची संख्या किती आहे? 205 १०८. मनाच्या श्लोकाचे दूसरे नाव काय आहे? मनोबोध १०९. समर्थ रामदास यांनी दासबोधात अध्याया ऐवजी ----असे म्हटले. दशक ११०.सामर्थ्य आहे चळवळीचे I जो जो करील तयाचे I परंतु येथे भगवंताचे I अधिष्ठान पाहिजे II प्रस्तुत काव्य पंक्ति कोणत्या संताच्या आहेत? समर्थ रामदास १११. भाऊसाहेबांच्या बख़रीचे लेखक कोण आहेत? कृष्णाजी शामराव ११२.

गुरुवार, २० मे, २०२१

गाथासप्तशती विषयी

साहित्याशिल्प -वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

साहित्यशिल्प मराठी SL सत्र – II वस्तुनिष्ठ प्रश्न १. व्यंकटेश माडगूळकरांची झेल्या ही कथा कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे? माणदेशी माणसं २. झेल्या या कथेतील शिक्षक कोणत्या गावी शिक्षक होते? निंबवडे ३. मराठी दुसरीच्या वर्गात किती मूले होती? बारा ४. झेल्याच्या खिश्यात काय होते? चिचा ५. झेल्याचे पूर्ण नाव होते? जालिंदर एकनाथ लोहार ६. झेल्या कोणाविषयी नाना प्रश्न गुरुजीला विचारीत असे? सुभाषबाबू व नाना पाटीलांविषयी ७. १९८३ साली अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? व्यंकटेश माडगूळकर ८. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला? बनगरवाडी ९. हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह कुणाचा व्यंकटेश माडगूळकर आहे? व्यंकटेश माडगूळकर १०. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? सत्तांतर ११. महात्मा गांधींच्या हत्येनंतर कोणती कादंबरी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिली? वावटळ १२. नागझिरा हस व्यंकटेश माडगूळकर यांचे ------------आहे. प्रवासवर्णन १३. माकडांच्या जीवनावरील ----------ही राजकीय कादंबरी आहे. सत्तांतर १४. माणदेशी माणसं हे ----------पुस्तक आहे. व्यक्तिचित्रणात्मक १५. तू वेडा कुंभार व सती हे नाटके --------------यांची आहेत. व्यंकटेश माडगूळकर १६. व्यंकटेश माडगूळकर यांना महिन्याकाठी किती रुपये पगार मिळत होता? पंचवीस रुपये १७. तालुक्याच्या गावी जाऊन सळई तापवून झेल्या कोणाच्या डोळ्यात खुपसणार होता? फौजदाराच्या १८. कैलास सत्यार्थी हे कोणत्या चळवळीचे संस्थापक होते? बचपन बचाओ आंदोलन १९. कोणाच्या प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर बालमजुरीच्या विरोधात कायदे करण्यात आले? कैलास सत्यार्थी २०. सत्यार्थी यांनी एका अशा जगाचे स्वप्न पहिले आहे जिथे प्रत्येक ------ हे स्वतंत्र, सुरक्षित आणि निरोगी असेल, जिथे प्रत्येक बालकाला परिपूर्ण बालपण जगता येईल. मूल २१. ‘हिरवे पान’ हा लेखसंग्रह कुणाचा आहे? संकल्प गुर्जर २२. केशवकुमार या टोपण नावाने कुणी काव्यलेखन केले? प्रल्हाद केशव अत्रे २३. मी कसा झालो? हे आत्मचरित्र कुणाचे आहे? प्रल्हाद केशव अत्रे २४. केशवकुमार यांचा --------------- हा विडंबन कवितासंग्रह आहे. झेंडूची फुले २५. प्र.के. अत्रेंच्या कोणत्या चित्रपटास राष्ट्रपती पदक मिळाले होते? श्यामची आई २६. रंजन गर्गे यांच्या -----पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. गिर्यारोहण रम्य साहस २७. 'सये तुझे डोळे' ही कथा कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे?जॉन आणि अंजिरी पक्षी २८. भानखेडा या गावात ----- फोडण्याचे काम चालते. बिबे २९. कवयित्री सुचिता खल्लाळ यांची ----ही कविता आहे.तलब 3०. राम शेवडीकर -------दैनिकाचे संस्थापक संपादक आहेत.दै. उद्याचा मराठवाडा ३१. मंगळ कुजबुजला ही वैज्ञानिक कथा कोणत्या दिवाळी विशेषांकातून घेतलेली आहे? अनामिका 32. डॉ. निखिल यांना २०२५ चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयात मिळालेले होते? परग्रहावरील जैव रसायनशास्त्र ३३. कोणत्या एजन्सीच्या सहकार्याने भारत हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा होता? स्पेस ३४. ईद ही कथा कोणत्या स्फुट लेखातील आहे? आठवणी जुन्या शब्द नवे ३५. आता कंबर बांधुनीच कवने -----तो बसे. पाडावया ३६. त्याचे काव्यलेखन ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? झेंडूची फूले ३७. झेंडूची फूले हा अत्रेंचा --------काव्यसंग्रह आहे. विडंबन ३८. ----- येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्र. के. अत्रे होते. नाशिक ३९. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी हे ---,सूर्य, तारे होते तिच्याच पाठी चंद्र ४०. स्वेदगंगा या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? विंदा करंदीकर ४१. हसतोस काय बाबा, तू -------बुढ्ढा तयांना विचार ज्यांची उद्या असेल साठी ४२. पु.शि. रेगे यांनी लिलीची फूले ही कविता ----काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. हिमसेक ४३. नाकेबंदी हा कवितासंग्रह कोणाचा आहे? ज.वि. पवार ४४. तू झालास ---समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत मूक ४५. तुझ्या

साहित्यसरिता- वस्तुनिष्ठ प्रश्न

साहित्यसरिता मराठी SL वस्तुनिष्ठ प्रश्न - सत्र - चौथे 1. महाराष्ट्रातील २००० वर्षांपूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारा आद्य ग्रंथ कोणता आहे? *गाथा सप्तशती* 2. गाथा सप्तशतीमधील गाथांचे संकलन कोणाच्या आज्ञेवरून झालेले आहे? *राजा हाल सातवाहन* 3. समर्थांनी पाडलेल्या पाऊल वाटेने नंतर -------–जाता येते. *दुर्बलांनाही* 4. 'दीनमित्र' या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर यांच्या मृत्यूनंतर कोणी केले? * डॉ. मुकुंदराव पाटील* 5. कोणत्या साप्ताहिकाने सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला? *दीनमित्र* 6. 'हिंदू आणि ब्राह्मण' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?* डॉ. मुकुंदराव पाटील* 7. 'तोबा तोबा' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? * डॉ. मुकुंदराव पाटील* 8. कृष्णराव भालेकर यांच्या मुलास कोणी दत्तक घेतले होते? *लक्ष्मीबाई पाटील* 9. 'देशभक्त लीलासार' हे खंडकाव्य कोणी लिहिले?*डॉ. मुकुंदराव पाटील* 10. दिनमित्रमधून मुकुंदराव पाटीलांच्या कोणत्या दोन नाटकाचे लेखन झाले? *राक्षसगण व हेडमिस्ट्रेस* 11. कोणत्या चित्रपटाची कथा डॉ. मुकुंदराव पाटील यांनी लिहिली होती? *पतीचा पाठलाग* 12. डॉ. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रमधून सुमारे -------अग्रलेख लिहिले.*२७५०*

शुक्रवार, ७ मे, २०२१

नजर-कविता

 नजरेत आहे कारुण्य तुझ्या बुद्धाच्या डोळ्यातील

 सौंदर्य तर मावूच शकत नाही कोणत्याही शब्दात

 क्षमता अपरंपार सर्वांना समजून घेण्याची तुझी 

हास्य ओठात तुझ्या तृप्त धरेचं

तू असच हसत रहा, रचित रहा

तुझ्या असल्या-हसन्यानेच

फीकी पडतील महाकाव्ये..

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील

 मुकुंदराव पाटील: ग्रामीण पत्रकारितेचा आद्य तपस्वी

फक्त दुसरीपर्यंत शिक्षण असूनही ते इंग्रजी आणि मराठी वाचायला शिकले. आपली सगळी विद्या आणि कौशल्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सेल्फ लर्निंगनं मिळवली होती. सत्यशोधक समाजात सगळ्यात मूलगामी काम करून देश हादरवून टाकणाऱ्या आणि इंग्लंडच्या राजपुत्राची चौकात फलक दाखवून काढणाऱ्या कृष्णराव भालेकरांचा हा दुसरा पोरगा. नाव मुकुंदराव. जन्म २० डिसेंबर १८८५. 

भालेकरांच्या बहिणीचा म्हणजेच काशीबाई सखाराम क्षीरसागर पाटील यांचा एकुलता एक पोरगा गणपतराव पाटील. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गणपतरावांना मुलबाळ नव्हतं. आपल्या बहिणीला आधार म्हणून कृष्णराव भालेकरांनी ७ ऑगस्ट १८९३ रोजी आपल्या सात वर्षांच्या पोराला तिच्या पदरात दिलं. मुकुंदराव भालेकर आता मुकुंदराव पाटील झाले.

फक्त दुसरी इयत्ता शिकलेला हा इसम भारतात ग्रामीण पत्रकारितेची पायाभरणी करणारा माणूस होता. शेतकऱ्यांच्या हक्कांना वाचा फोडणारा आणि समाजाच्या रूढींना हादरे देणारा लेखक होता. शेतीचा इतिहास लिहून त्यांनी शेती देशोधडीला लागायची कारणे शोधली. शेतकऱ्यांची स्थिती काँग्रेसच्या राजकारणाने सुधारणार नाही हे ओळखून त्यांनी शेतीप्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला. 

१९०६ साली अहमदनगरला नवीन थेटर बांधायचं काम सुरू होतं. ‘बागडे’ नावाच्या या थेटरचं बांधकाम मुकुंदराव बघत होते. त्यामुळे नगर भागात त्यांचं राहणं झालं. वाचायच्या आवडीमुळे त्यांची ओळख रेव्हरंड टिळक आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी घरच्या घरी इंग्रजी लिहायचा आणि वाचायचा सराव सुरू केला. या कामाची त्यांना इतकी सवय झाली होती की “रोज काहीतरी लिहिल्या आणि वाचल्याशिवाय मला चैनच पडत नाही” असं त्यांनी एका पत्रात लिहिलं होतं. इथंच त्यांची भेट मँचेस्टर युनिव्हर्सिटीहून परतलेल्या मराठा समाजातील दलितांसाठी काम करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी झाली. 

सत्यशोधक समाजाची अनेक मुखपत्रे जोतीराव फुलेंच्या काळात सुरू होती. पण नंतरच्या काळात ही पत्रे हळूहळू बंद पडत गेली. मुकुंदरावांना गावातील लोकांच्या जनजागृतीसाठी पत्राची गरज होती. ‘दीनमित्र’ म्हणजे गरिबांचा दोस्त या नावाचा पेपर सुरू होता. हे पत्र नंतर काळाच्या ओघात बंद झाले. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी २३ नोव्हेंबर १९१० रोजी हा पेपर पुनरुज्जीवित केला. त्यांनी वडिलांना हे पत्र किमान १२ वर्षे चालवण्याचे आश्वासन दिले होते. पण पुढची ६० वर्षे पेन हातात धरायला जमत होता तोपर्यंत त्यांनी ‘दीनमित्र’ कोणताही गॅप न पडू देता प्रकाशित केला.

मुकुंदरावांनी आपल्या लेखनातून ग्रामीण भागातील माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्या काळची सगळी पत्रे-नेते-परिषदा-ठराव तद्दन शहरी असत. एकाच शहरात ४० वर्ग-किलोमीटरच्या अंतरात लोकांचे क्रांती आणि राजकारण असे उद्योग चालत. आपल्याला वाटते तेच समाजाचे मागणे आहे आणि आपणच समाजाचे नेते आहोत असा थाट या लोकांचा असायचा. अशा शहरी लोकांना आपली पातळी दाखवण्यात ‘दीनमित्र’ अग्रेसर होता. 

‘केसरी’सारख्या देशभरात गाजावाजा असणाऱ्या पेपरमधील चुका, फाजील विधाने यांचा समाचार ते ‘सारासार विचार’ या आपल्या सदरात घेत असत. एकदा ‘केसरी’ने बाळ टिळक संपादक असताना ४ जुलै १९१७ च्या अंकात दादाभाई नौरोजी यांचे निधन झाल्याची बातमी छापली. त्याबरोबर एक मोठा श्रद्धांजलीचा लेखही छापला. नौरोजी इंग्लंडमध्ये निवडणूक लढवून खासदार झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा जीव होता. पुण्यात अचानक शोककळा पसरली. पण नौरोजी जिवंत आहेत हे समजून घेण्याची तसदीही पुण्यातल्या जागरूक नागरिकांनी घेतली नाही. शेवटी ‘दीनमित्र’ने या फेक न्यूजचा समाचार घेतला. “केसरी पत्र आणि त्यातील मजकूर ब्रह्मदेवांची लेखणी समजणाऱ्यांनी ही घोडचूक पाहून सावध व्हावे” असा टोला लावला. टिळकांच्या राजकारणावर त्यांनी मुद्देसूद आणि ग्रामीण शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करत वेळोवेळी टीका केली आहे. “चातुर्वण्याची पुन्हा स्थापना झाली पाहिजे असे म्हणणारे राष्ट्रउन्नतीच्या कार्यास कवडीच्याही उपयोगाचे नाहीत” असं धाडसाने म्हणणारे समग्र भारतातील ते एकमेव संपादक असावेत.

मुकुंदराव शहरातील तज्ञ, ज्येष्ठ जाणकार आणि विश्लेषक बनून राहिले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी गावागावात जाऊन प्रयत्न केले. “शेतकऱ्यांना दारिद्र्याचा रोग लागला आहे. त्याच्यावर उपाय केला नाही तर आपली पुढची पिढी कुत्र्यामांजरापेक्षाही नीच स्थितीत खिदबू खिदबू मरेल” इतक्या तळतळाटाने लिहिणारा पत्रकार वैयक्तिक पातळीवर इतकं दुःख अनुभवल्याशिवाय हे लिहू धजणार नाही.

त्यांनी रूढीवादी, देवळा-बामनांना दान देणारा शेतकरी पाहिला होता. या शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या पत्रातून आवाज उठवला. त्यांच्या लिखाणात उगाच उरबडवेगिरी नव्हती. विनोदबुद्धी वापरून सुम्बडीत काटा काढायचं कसब त्यांच्या लेखणीला साधलं होतं. आपल्या धारदार पण फिरकी घेणाऱ्या लिखाणातून त्यांनी असे उद्योग करणाऱ्या लोकांची बिनपाण्याने केली. त्याचबरोबर मराठा जातीच्या पुढाऱ्यांनी फक्त ब्राह्मणविरोधासाठी सत्यशोधक समाजाचा वापर करू पाहिला. त्यावेळी त्यांचाही समाचार मुकुंदरावांनी घेतला. “आपल्या जातीतील दोष जो परखडपणे सांगतो तोच खरा सत्यशोधक” अशी भूमिका त्यांनी घेतली.

कऱ्हाडला १ जानेवारी १९२० रोजी सत्यशोधक समाजाची नववी परिषद भरली. त्याचे अध्यक्षस्थान मुकुंदराव पाटलांना देण्यात आले होते. शाहू महाराजांनी त्यांना या कामी मोलाची मदत केली. आपल्या कामात मोठ्या माणसांना नेहमी सहभागी करून त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने लोकांचं कल्याण साधण्याची ही हातोटी सत्यशोधक समाजाची खासियत होती. १९२४ साली ब्रिटिश सरकारने त्यांच्या कामाचं महत्व ओळखून त्यांना ‘रावसाहेब’ हा किताब दिला. मोहनदास गांधींच्या राजकारणाशी ते सहमत नव्हते. तरीही गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी या किताबाचा त्याग केला आणि आपली ‘रावसाहेब’ उपाधी ब्रिटनला पाठवून दिली.

१५ मार्च १९२५ साली महार परिषद पाथर्डी येथे भरली. त्याचे अध्यक्षपद मुकुंदरावांना देण्यात आले. त्यात त्यांनी फक्त शिक्षण या गोष्टीवर जोर दिला. मंदिर प्रवेश आणि सत्याग्रह असल्या मार्गांनी अस्पृश्यांचे कल्याण होणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.  १९२५ साली तरवडी येथे मातंग परिषद तसेच १९२६ सालची भिल्ल परिषद त्यांनी भरवली. यातून शिक्षणाचा प्रसार आणि आर्थिक स्वावलंबन एवढी दोन उद्दिष्टे त्यांनी ठेवली होती.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी सात उपाय सुचवले. यालाच मुकुंदरावांची सप्तसूत्री म्हटले जाते. याच्यात शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर त्यांनी काय केले पाहिजे याचा वस्तुपाठ आहे. शेतकरी संघटनेपासून ते आद्य शेतकरी नेत्यांनी केलेल्या मागण्या आणि काढलेल्या योजना या सगळ्यांची बीजे त्यांच्या लेखनात सापडतात. शेतकऱ्यांच्या पोरांचं शिक्षण आणि शेतकऱ्यांची एकजूट हे त्यातील सगळ्यात मुख्य मुद्दे होते.

आज बलुतेदारी आणि त्या व्यवस्थेचे गुण गाणारे मोठे लोक, साहित्यिक भेटतात. या माणसाने त्या काळात “बलुतेदारी पद्धत मुळातच चुकीची आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला वडिलोपार्जित कामं सोडून आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सगळ्या जातीतील मुलांना शिक्षण देऊन कमी कष्टात जास्त उत्पादन कसे मिळते हे प्रशिक्षण दिलं पाहिजे” असे मत मांडले. माणूस हा प्राणी काबाडकष्ट करण्यासाठी नसतो तर आपल्या बुद्धिमत्ता आणि कल्पकतेने निसर्गाला आपल्यासाठी काम करायला लावतो हीच मांडणी ते करतात. जातीपाती तोडण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरण करण्यापर्यंत सगळ्या विचारांची पाळेमुळे मुकुंदरावांच्या भूमिकेत आढळतात. सत्यशोधक माणसांना आपण गांभीर्याने घेतले नाही म्हणून आपण अजून याच मुद्द्यांवर चाचपडत बसलो आहोत.

लोखंडाचा फाळ नांगराला लावल्यावर जमीन कोपते अशी अंधश्रद्धा शेतकऱ्यांमध्ये पसरली होती. आपल्या आज्यापंज्याने केलं तर बरोब्बरच असणार असं शेतकरी म्हणायचे. यावर “ज्या आज्याला सत्यनारायण माहीत नव्हता त्याचा पोरगा वडिलांची चाल सोडून सत्यनारायण का घालतो? अशा वेळी तुम्ही आपल्या परंपरा बदलून ब्राह्मणी परंपरा स्वीकारता आणि वैज्ञानिक गोष्टी नाकारता” असा त्यांचा आक्षेप होता.


शेतकऱ्यांसाठी लिहिणारे आणि इंग्रजीत थयथयाट करणारे एनजीओवाले लय पत्रकार आपल्या ओळखीत आहेत. पण इतका क्रांतिकारी विचार मांडून तेवढ्याच ताकदीचं काम ग्राउंडवर करणारा मुकुंदराव पाटलांसारखा दुसरा पत्रकार निपजल्याचे आमच्या बघण्यात नाही.

​महात्मा फुले यांचे विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी केले. समाजात असलेली जातीयता, अस्पृश्यता, निरक्षरता जाबी म्हणून त्यांनी आपल्या दीनमित्र वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली. १९१० रोजी सुरू झालेली दीनमित्र ​​वृत्तपत्र १९६७ पर्यंत ५७ वर्षे त्यांनी चालविने स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थितीचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून दीनमित्र अंकाच्या सर्व फाईल्स पाहिल्यावर लक्षात येते. तर स्वातंत्र्यानंतरचा २२ वर्षाचा काळ दीनमित्र ने पाहून बहुजनांच्या सामाजिक परिस्थितीला प्रकाश टाकला आहे. महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसारासाठी दीनमित्राने बजावलेली कामगिरी अतिशय मोलाची आहे. मुकुंदराव पाटील यांनी आपल्या वृत्तपत्रातून कुलकर्णी वतनाबद्दल सातत्याने लिहून ते रद्द करण्याची मागणी केली. या संदर्भात कुलकर्णी हा शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो या संदर्भात ‘कुलकर्णी लीलामृत’ नावाचे खंडकाव्य लिहिले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. त्याचा परिणाम असा झाला की, विधीमंडळात चर्चा झाली आणि कुलकर्णी वतनदारी बंद होऊन तलाठी नेमण्यात आले. शेतकऱ्यांच्या बाजुची फार मोठी लढाई मुकुंदरावांनी जिंकली. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी मुकुंदरावांचे ऋणी राहायला पाहिजे. मुकंदराव पाटील केवळ संपादक नव्हते तर ते चांगले वक्ते, सिद्धहस्त लेखक होते. निद्रीत अवस्थेत असलेल्या बहुजन समाजाला जागे करून सनातन्याविरुद्ध आवाज उठविण्याचे पाठबळ दीनमित्राने दिले. भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून मुकुंदराव पाटील वांच्या नावाची दखल माध्यम क्षेत्रातील तज्ञांनी घेतली आहे. तरवडी ता.नेवासा येथे मुकुंदराव पाटील यांचे सर्व साहित्य दीनमित्र अंकाच्या फायली, पत्रव्यवहार आदी महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहे. अभ्यासकांना सत्यशोधकी साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून तरवडी येथे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मुकुंदरावांची अनेक

पुस्तके प्रसिध्द केली आहेत. तसेच पुरोगामी व परिवर्तनपर साहित्यास दरवर्षी पुरस्कार दिले जात आहेत.


​सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे वाडमय

​दीनमित्र (साप्ताहीक) इ. स. १९१० ते १९६७

१)वैचारीक

* हिंदू आणि ब्राम्हण * विठोबाची शिकवण

* विचार किरण भाग १ ते १० * पेशवाईतील मौजा

शास्त्रोक्त गप्पा

* पुराणातील गंमती * देवाची परिषद

२)काव्य

* कुळकर्णी लीलामृत

* शेटजी प्रताप * देशभक्त लीलासार

* सुबोध श्लोक

३)कथा-दीनमित्र, किर्लोस्कर, मनोहर,

बालबोधमेवा इ. मासिकातून सुमारे ५० कथा

४)नाटक – * राक्षसगण * हेडमिस्ट्रेट 

५)चित्रपटकथा- पतीचा पाठलाग


६)कादंबरी

* होळीची पोळी

* चंद्रलोकीची बिलक्षण

* तोबातोबा

*बदहाशास्त्री परान्ने * राष्ट्रीय तारूण्य

७)आग्रलेख २०५०

८) आसुडाचे फटके १०,००० ९) सारासार विचार ७५००

१०) अध्यक्षीय भाषण:

कन्हाड, मुंबई,कोल्हापूर या ठिकाणी झालेली

सत्यशोधक समाज परिषद व कर्जत, नेवासा, पुणतांबा, मढी येथील भाषणे.

११)प्रसंग कथा सुमारे ४५०

संदर्भ - गूगल search



शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...